आज माणूसच माणसाला विसरत चालला आहे. केवळ स्वाथापोटी तो नाते जपतो. जे पेराल तेच परत उगवत असते, असे प्रतिपादन शहादा येथील महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य तथा गांधी व संत साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ.विश्वास पाटील यांनी केले. ...
महिला दक्षता समिती व भडगाव पोलीस ठाणे यांच्यातर्फे १२ महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या. पोलीस ठाण्यापर्यंत पती-पत्नीतील वाद पोहोचले आणि त्यात तडजोड झाल्यानंतर यशस्वी समजोता झालेल्या या महिला आहेत. ...
चाळीसगाव येथील यशवंतराव चव्हाण कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व महाविद्यालयातील विद्यार्थी कल्याण विभागांतर्गत युवती सभेतर्फे विद्यार्थिनींसाठी १४ ते २१ पर्यंत स्वयंसिध्दा अभियान राबविण्यात येत ...
मराठी संस्कार आणि संस्कृती जपायची असेल तर मराठी रक्षण ही काळाची गरज असल्याचे गो.से.हायस्कूलचे सेवानिवृत्त पर्यवेक्षक शांताराम चौधरी यांनी व्यक्त केले. ...
अलीकडच्या काळात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून श्रीमंतीचे प्रदर्शन करण्याची वृत्ती विकसित होत असताना कुटुंबातील एखाद्या सदस्यांच्या मृत्यूनंतरही वर्षभर विविध विधी केले जातात, त्यासाठीही प्रचंड पैसा व वेळ खर्ची घातला जातो, परंतु येथील मोरे कुटुंबीया ...