३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीस तीन हजार २०० याप्रमाणे यावल तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतींना दोन लाख १४ हजार ४०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ...
खानापूर येथील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणाद्वारे सद्भाव ग्रुपकडून बीओटी तत्त्वावर उपप्रादेशिक परिवहन विभाग, जीएसटी व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नव्याने उभारण्यात आलेले इनकॅमेरा व आॅनलाईन अद्ययावत असे एकात्मिक पद्धतीचे नाके धुळखात पडून आह ...
मोफत पाठ्यपुस्तके योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत मराठी माध्यमाची एकूण ४२ हजार ३९५ पुस्तके येथील शिक्षण विभागाला रविवारी प्राप्त झाली आहेत. ...
सातपुड्यातील नैसर्गिक पाणीसाठे आटल्याने वन्यप्राण्यांना तहान भागविण्यासाठी भटकंती करावी लागत असून, मानवी वस्तीत त्यांचा संचार वाढला आहे. जंगलातील कृत्रिम पाणीसाठे तयार करून या मुक्या जीवांना वाचविण्याची मागणी निसर्गप्रेमींकडून केली जात आहे. ...
उटखेडा येथील रहिवासी कमलबाई यशवंत पाटील व त्यांच्या पुढाकाराने उटखेडा येथे यशवंत देवचंद पाटील यांच्या स्मरणार्थ वातानुकूलित शवपेटी लोकार्पण सोहळा पार पडला. ...
यंदाच्या दुष्काळात राज्य होरपळून निघत असले तरी राज्य सरकार दुष्काळग्रस्तांच्या मागे खंबीरपणे उभे आहे. १९७२ च्या तुलनेत यावर्षीच्या दुष्काळात पाणी प्रश्न भयावह आहे. आॅक्टोबरपासूनच शासन स्तरावर दुष्काळाला तोंड देण्यासाठी उपाय योजना आखण्यास सुरुवात केली ...