अर्धा पावसाळा संपला आहे. श्रावणाच्या सरी रीमझीम बरसत पिकांना केवळ आधार मिळत आहे. या परिसरातील तितूर नदी मात्र अद्यापही कोरडीच आहे. भर पावसाळ्यात नदी दुथडी भरून वाहायला पाहिजे तिथे मात्र हिरवे रान फुलले आहे. ...
नाशिक जिल्ह्यातील चणकापूर, पुनद, ठेंगोडा, हरणबारी, केळझर या पाच धरणातून गिरणा धरणात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे गिरणा धरणात बुधवारी सायंकाळी सहापर्यंत एकूण ५४.९५ टक्के पाणी साठा होता. ...
वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभाग जळगाव यांच्यामार्फत सुरू झालेल्या दृष्टीयज्ञ अभियानात बुधवारी येथील उपजिल्हा रुग्णालयात ३०० रुग्णांना चष्म्याचे वाटप करण्यात आले. ...
गणवेशापासून वंचित गोरगरीब विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्यासाठी सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळेच्या वतीने आवाहन केले होते. याला प्रतिसाद देऊन पेठच्या सरपंच नीता पाटील यांनी ४७ विद्यार्थ्यांना गणवेश व १५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य स्वखर्चाने जिल्हा पर ...
एकेकाळी शिक्षण प्रक्रियेत मानाचे स्थान असणारा ‘स्वाध्यायमाला’ हा प्रकार हद्दपार झाला आहे. अवांतर वाचनही हरविले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या एकूणच अभ्यासावर याचे अनिष्ट परिणाम दिसून येत आहे. हे चक्र भेदण्यासाठी चाळीसगाव शिक्षण संस्थेच्या मुला-मुलींच् ...