गणवेशापासून वंचित गोरगरीब विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्यासाठी सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळेच्या वतीने आवाहन केले होते. याला प्रतिसाद देऊन पेठच्या सरपंच नीता पाटील यांनी ४७ विद्यार्थ्यांना गणवेश व १५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य स्वखर्चाने जिल्हा पर ...
एकेकाळी शिक्षण प्रक्रियेत मानाचे स्थान असणारा ‘स्वाध्यायमाला’ हा प्रकार हद्दपार झाला आहे. अवांतर वाचनही हरविले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या एकूणच अभ्यासावर याचे अनिष्ट परिणाम दिसून येत आहे. हे चक्र भेदण्यासाठी चाळीसगाव शिक्षण संस्थेच्या मुला-मुलींच् ...