चाळीसगाव शहर परिसरात असणाऱ्या सोडा विक्री करणाºया हातगाड्यांवर मद्य विक्रीही केली जात असल्याने तळीरामांचा रहिवाशांसह पादचाऱ्यांना त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ...
ज्यांच्याकडे पाणी आहे ते रब्बीतून काही घेऊ शकतील. मात्र कोरडवाहू जमीन असलेल्यांनी काय करावे. खरिपातून मिळणाऱ्या उत्पन्नातून वर्षाचा खर्च भागवावा लागतो. यंदा तर शेतात कर्ज काढून लावलेलेदेखील निघणार नाही. ...
फाटलेल्या आभाळाने शेती-शिवाराचा चेंदामेंदा केलेला... सरकार स्थापनेचं त्रांगडं बहुमताच्या जादुई गाळात रुतलेलं... आणि वरून राष्ट्रपती राजवटीचं निशाण फडकलेलं. राज्यात असा अभुतपूर्व जांगडगुत्ता कधीही उद्भवला नव्हता. राष्ट्रपती राजवटीबाबत जेवढे समज- गैरसम ...