कृषी विभागाने कार्यालयाचे स्थलांतर करताना जुन्या साहित्याची योग्य विल्हेवाट न लावता, रस्त्यावरच फेकले आहे. यातूनच कृषी विभागाने स्वच्छ भारत अभियानाची चांगलीच ऐसी तैसी केली आहे. ...
मंत्रिपदाविषयी गोपनियता कायम असल्याने शिवसेना, राष्टÑवादी व काँग्रेस आमदारांमध्ये उत्सुकता आणि प्रतीक्षा, एकनाथराव खडसे यांच्या भूमिकेवरुन भाजपसोबत सेना आणि दोन्ही काँग्रेसमध्ये अस्वस्थतेचे वातावरण ...
तब्बल दीड महिना उलटूनही आरोग्य प्रशासनाला रुग्णालयासाठी डॉक्टर मिळत नसल्याने ‘कोणी डॉक्टर देता का, डॉक्टर’ असे म्हणण्याची वेळ पहूरकरांवर येऊन ठेपली आहे. ...