तांदळवाडी, ता.चोपडा येथील मुख्याध्यापक विलास पाटील यांची आळंदी येथे होणाऱ्या चिंतन शिबिरात 'पाठ्यपुस्तकातील कवितांचे सादरीकरण' या सत्राच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ...
अतिवृष्टीमुळे हातात आलेले पीक अक्षरश: वाया गेल्याने शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला असताना, उत्पन्नात मोठी घट झाली. अशाही परिस्थितीत शेतात लागलेल्या खर्चाला हातभार लागावा या हेतूने फरदड घेण्याचा प्रयत्न काही शेतकरी वर्ग करीत आहे. बोंडअळीमुळे शेतकऱ्य ...
महाराष्ट्राचे आवडते मातृहृदयी सानेगुरुजींचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावेत म्हणून एका ध्येयवेड्या शिक्षकाने स्वत:च्या आवाजात सानेगुरुजींच्या 'श्यामची आई' पुस्तकातील ४२ रात्रींच्या गोष्टी आॅडिओ क्लिप करून सुमारे १०० शाळांना मोफत पाठवून रोज प्रार्थ ...