चोरटी वाळू वाहतूक करताना तहसीलदारांनी पकडलेली व जप्त केलेली साडेचार लाखांची तीन वाहने दोघांनी तहसील आवारातून चोरून नेल्याची घटना २९ रोजी रात्री घडली. ...
कवितारुपी आईला वयाचंही बंधन नाही. त्यामुळेच सातशे वर्षांपासून माऊलीचे पसायदान आजही म्हटले जाते. कवितेला नियतीने अमरत्व बहाल केले आहे, असे भावनिक प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी प्रा.वा.ना.आंधळे यांनी सांगितले. ...