मुलांना मोबाईल प्रिय असला तरी त्यांचे पाय मैदानाकडे वळविण्यासाठी पुरेशा क्रीडा सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे. सातत्य आणि सराव हेच कोणत्याही खेळाच्या विजयाचे गमक असते. चाळीसगाव शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष नारायणदास अग्रवाल यांनी नेहमी ...