यापुढे एकाही मंदिराचे सरकारीकरण होऊ द्यायचे नाही. तसेच आजवर जी मंदिरे शासनाने अधिग्रहित केली आहेत, तीसुद्धा भक्तांच्या ताब्यात देण्यासाठी शासनाला भाग पाडायचे, असा निर्धार उत्तर महाराष्ट्रातील मंदिरांच्या विश्वस्तांनी एकमुखाने केला. ...
जामनेर , जि.जळगाव : दोन वर्षांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या तीनही स्वीकृत नगरसेवकांनी मंगळवारी जळगावला राजीनामे सादर केले. नजिकच्या काळात ... ...
भारत दूरसंचार निगम लिमिटेडच्या जामनेर येथील कार्यालयातील २२ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने याठिकाणी अपूर्ण कर्मचाऱ्यांमुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ...