जामनेर तालुक्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन योजने अंतर्गत मिळणाऱ्या तांदूळ व डाळी मालाचे जिल्हा परिषद व खासगी १३० शाळेत वितरण करण्यात आले. ...
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घरात बसलेल्यांमध्ये कोरोनाची भीती, चिंता, दु:ख वाटते. कधी चिडचिडही होते. अशा वेळी बालमनावर काय परिणाम होतो याचा आपण विचार केला पाहिजे व त्यासाठी काही उपाययोजना केल्या पाहिजे, असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यां ...