आॅगस्ट महिन्यात अति पावसामुळे उडीद, मूग पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कृषी महसूल आणि पंचायत समिती यंत्रणा कामाला लागली आहे. ...
यंदा निसर्गाच्या कृपेमुळे येथील पर्यटन स्थळ असलेला तलाव व त्या तलावात उभारण्यात आलेले साईमंदिर हे अगदी एखाद्या बेटावरील नयनरम्य विहंगम दृष्य जणूकाही पर्यटक व भाविकांना आकर्षित करीत आहे. ...