कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने एसटी, प्रवासी रिक्षा पूर्ण क्षमतेने धावू लागल्या आहेत. गोरगरीब प्रवाशांची जीवन वाहिनी असलेली पीजे रेल्वेसेवा गेल्या आठ महिन्यांपासून बंद आहे. पीजे रेल्वे सुरू करावी, अशी मागणी प्रवासी करीत आहे. ...
शासनाने नुकतेच परिपत्रक काढून शाळेत दररोज शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती असणे बंधनकारक केले आहे. मात्र तरीही शाळेत शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती नसल्याची स्थिती उघडकीस आली आहे. ...
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायकारक शासन निर्णयाविरोधात होणाऱ्या शाळा बंद आंदोलनात महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर कर्मचारी संघटना पाचोरा तालुका संपात सहभागी असल्याचे निवेदन तहसीलदार कैलास चावडे यांना दिले. ...