मौलाना उस्मान कासमी यांनी ‘दुआ’ केली. ते म्हणाले की, ये अल्लाह, आमच्याकडून झालेल्या चुका माफ कर, आम्ही कोणाच्याही हक्कांवर गदा आणणार नाही. एकमेकांना सहाय्य करू. कुणाची चेष्टा करणार नाही. परंतु तू पाऊस पाठव. ...
शेतकऱ्याची पाच लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी २ सप्टेंबर रोजी सायबर पोलिस ठाण्यात लक्ष्मी व संजना नामक दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ...
Crime News: हातभट्टीची दारु निर्मिती, विक्री यासह रामानंद नगर पोलिस ठाण्यात वेगवेगळे १६ गुन्हे दाखल असलेल्या जळगावातील धनुबाई उर्फ धन्नो यशवंत नेतलेकर (५०, रा. हरिविठ्ठल नगर) या महिलेवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करीत तिला स्थानबद्ध करण्यात आले. ...
Rohit Pawar Criticize State Government: जालना येथील लाठीमार प्रकरणाला उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी जळगावात केली. ...