दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या बऱ्यापैकी चिंता दूर झाली असून, ज्या पावसाची गरज होती त्याप्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकरीवर्गाकडून समाधान व्यक्त केले जात आहे. ...
गेल्याच आठवड्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुलढाणा, वाशिम, अकोला जिल्ह्यासह गुजरात राज्यातून दुचाकी चोरी करून त्याची जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात विल्हेवाट लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. ...