शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

ऑईल गळतीने कंटेनरने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 20:41 IST

केबिन खाक : अग्निशमन बंब वेळेत पोहोचल्याने अनर्थ टळला

जळगाव : मुंबई येथून सुप्रीम पाईप कंपनीचे लाखो रुपयांचे पावडर घेऊन आलेल्या कंटनेरची ऑईल गळती झाल्याने आग लागली व त्यात केबिन जळून खाक झाली. अग्निशमन बंब वेळेत दाखल झाल्याने आग तर विझवली, परंतु मोठी हानी त्यामुळे टळली. दरम्यान, कंटेनरमधील लाखो रुपयांची पावडर सुरक्षित राहिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास अजिंठा चौकानजीक घडली.श्री यश रोड लाईनचे (क्र.एम.एच.४६ एफ ८५०७) क्रमांकाचे कंटेनर मुंबई येथील लावाशिवा बंदर येथून सुप्रीम पाईप कंपनीचे लाखो रुपये किमतीचे पावडर घेवून सोमवारी गावात पोहचले. अजिंठा चौफुलीजवळ असलेल्या जळगाव पिपल्स बँकेच्या समोर चालकाने कंटेनर थांबविले. पाहणी केली असती, कॅबिनच्या खालच्या बाजूने ऑईलची गळती होत होती. याबाबत चालक गोविंद पाल याने श्री यश रोड लाईनचे मालक किशोर मेश्राम यांना कळविले. यानंतर चालक प्रसाधन करण्यासाठी निघून गेला. तेथून परतला आला असता कॅबिनमधून धूर निघत होता, काही वेळात त्याचे आगीत रुपांतर झाले. माहिती मिळाल्यानुसार मेश्राम यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले.अग्निशमन कार्यालयाला फोनवरुन घटना कळविली. त्यानुसार महापालिकेचा अग्निशमन बंब तत्काळ पोहोचला. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, योगेश बारी व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी पाण्याचा मारा करत आग विझविली. या आगीत कंटेनरची कॅबीने पूर्णपणे खाक झाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव