शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

डेंग्यू सदृश्य आजाराच्या रुग्णांचा आकडा १३५ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 12:27 IST

धुरळणीचे आदेश

जळगाव : शहरात डेंग्यू सदृश्य आजाराच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून आतापर्यंत शहरात डेंग्यूसदृश्य आजाराच्या रुग्णांची संख्या १३५ वर पोहचली असल्याची माहिती मनपातील डेंग्यू, मलेरिया नियंत्रण विभागाकडून देण्यात आली. गेल्या आठवड्यात औरंगाबादला तपासणीसाठी पाठविलेल्या ५० पैकी २० रुग्णांचे नमुने ‘पॉझीटीव्ह’ आले आहेत.डेंग्यू सदृश्य आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना, मनपा प्रशासनाने देखील याबाबत उपाययोजना सुरु केल्या आहेत. मनपाकडून आधीच शंभर अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मात्र, तरीही डेंग्यू आटोक्यात न आल्यामुळे मनपा प्रशासन व आरोग्य विभागाच्या उपायोजनावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. शहरात दिवसभरात एक वेळेस धुरळणी होत असून, आता ज्या भागात सर्वाधिक डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण आहेत. त्या भागात दिवसभरात दोन वेळा धुरळणी करण्याचा आदेश मनपा प्रशासनाने दिले आहेत. डेंग्यू सदृश्य आजाराचे सर्वाधिक रुग्ण गणपती नगर व जीवन नगर भागात आढळून आले आहेत.औरंगाबादला पाठविले ५० नमुने२० नमुने ‘पॉझीटीव्ह’ आढळलेल्यांवर रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, बुधवारी देखील आणखी ५० रुग्णांचे नमुने औरंगाबादला तपासणीसाठी पाठविले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव