शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
4
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
5
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
6
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
7
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
8
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
9
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
10
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
11
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
12
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
13
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
14
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
15
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
16
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
17
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
18
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
19
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
20
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न

बालशौर्य राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त नीलेश भिल गवसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 23:30 IST

बºहाणपुरातील श्रीराम गोकुळ आश्रमातून पळ काढलेला कोथळी, ता.मुक्ताईनगर येथील राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार प्राप्त नीलेश भिल अखेर उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे गवसला आहे.

ठळक मुद्देनीलेशची नेपाळ यात्राभंगार जमा करायचा नीलेशबालशौर्य पुरस्काराबद्दल झाला होता सत्कार

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : बºहाणपुरातील श्रीराम गोकुळ आश्रमातून पळ काढलेला कोथळी, ता.मुक्ताईनगर येथील राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार प्राप्त नीलेश भिल अखेर उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे गवसला आहे. बºहाणपूर (म.प्र.) पोलीस आश्रमाचे आचार्य आणि नीलेशची आई यांनी त्याला सोमवारी सायंकाळी ताब्यात घेतले. उशिरा रात्री ते मुक्ताईनगरकडे निघाले. यापूवीर्ही तो घरून पळाला होता. तेव्हाही तो गोरखपूर येथेच मुलांच्या आश्रयालयात आढळला होता.नीलेश भिल पहिल्यांदा २०१७ मध्ये घरातून पळून गेला होता. तो परतल्यानंतर त्यास शैक्षणिक पुनर्वसनासाठी या आश्रमात दाखल करण्यात आले होते. तेथूनही तो बेपत्ता झाला होता. त्याच्या आईने दिलेल्या खबरीवरून बºहाणपूर पोलिसात बेपत्ता झाल्याची नोंद झाली होती. बºहाणपूर येथील श्रीराम गोकुळ आश्रम येथून पळ काढल्यानंतर सहा महिन्यांनी त्याने मोबाइलवर संभाषण करून आईसोबत संपर्क साधला. त्या आधारावर त्याला विश्वासात घेऊन त्याचा पत्ता व संपर्क मिळवून मध्य प्रदेशातील बºहाणपूर (शिकारपुरा) पोलीस ठाण्यातील दोन कर्मचारी, श्रीराम गोकुळ आश्रमाचे प्रधान प्राचार्य सुरेश चौधरी आणि नीलेशची आई सुंदराबाई हे सोमवारी सकाळी ११ वाजता गोरखपूर पोहोचले. दुपारी बाराला पुरानी फुल मंडी परिसरात भंगार विक्रेत्याच्या दुकानात तो काम करताना आढळला.आश्रमातून पळालेला नीलेश गोरखपूर येथे पोहोचला. तेथे रेल्वे प्लॅटफार्मवर पाण्याच्या रिकाम्या बाटल्या जमा करून भंगारात विकू लागला. आठवडाभरात त्याची मैत्री असेच भंगार जमा करणाऱ्या अजय नावाच्या मुलासोबत झाली. कधी भंगार विक्रेत्याच्या दुकानात तर कधी रेल्वेलाईन शेजारील अजयच्या झोपडीत तो झोपायचा.भंगार जमा करणाºया मुलांसोबत त्याची मैत्री जमली. गोरखपूर येथून जवळच नेपाळ हद्द असल्याने तो आपल्या सोबत्यांसोबत नेपाळ फिरून आला आणि तेथे कपडेही खरेदी केले, अशी माहिती खुद्द नीलेशने ‘लोकमत’सोबत बोलताना दिली.दरम्यान, रात्री उशिरा शिकरपुरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी पवन देशमुख, सुनील सकवार आश्रमाचे प्रधानाचार्य सुरेश चौधरी, नीलेश व त्याची आई सुंदराबाई हे रेल्वेने घराकडे परत येत आहेत.बालशौर्य पुरस्कारनीलेश भिल ३० आॅगस्ट २०१५ रोजी कोथळी येथील संत मुक्ताई मंदिरावर बॅकवॉटरवरील घाटावर बुडणाºया ११ वर्षीय मुलाचे प्राण वाचविल्याची दखल घेत केंद्र सरकारच्या राष्ट्रीय बालशौर्य २०१५ या पुरस्काराने त्याला सन्मानित केले होते. २६ जानेवारी २१०६ रोजी त्याला दिल्ली येथे समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

टॅग्स :SocialसामाजिकMuktainagarमुक्ताईनगर