शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

मुलींनी केले आईचे अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 19:46 IST

जळगाव : आईचे निधन झाल्यानंतर मुलगा नसल्यामुळे अंत्यसंस्कार कोण करणार असा प्रश्न निर्माण झाल्यावर मुली पुढे सरसावल्या. समाजातील जुन्या ...

जळगाव : आईचे निधन झाल्यानंतर मुलगा नसल्यामुळे अंत्यसंस्कार कोण करणार असा प्रश्न निर्माण झाल्यावर मुली पुढे सरसावल्या. समाजातील जुन्या प्रथांना मागे सारत मुलींनीच आईला खांदा देत अंत्यसंस्कारही केली. ही घटना रविवारी दुपारी सिंधी कॉलनीत घडली.सिंधी कॉलनीतील मोहिनीबाई दयालदास चोईठाणी (७५ ) यांचे शनिवारी रात्री वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांना सहा मुली. सर्व मुलींचे लग्न झाले आहे. सिंधी समाजात जर एखाद्या कुटुंबात मुलगा नसेल तर मुलीचा मुलगा किंवा जावाई अंत्यसंस्कार करीत असतात. मोहिनीबाई यांच्या मुली राजकुमार शंकरलाल सोमनानी, उर्मिला विजयकुमार नानवाणी, कांचन सुनीलकुमार लुल्ला, कविता शंकरलाल गोविंदानी, आशा कमलकुमार विचारानी व मंजू पवनकुमार रावलानी या सर्व मुलींनी आईचे अंत्यसंस्कार हे स्वत: करण्याची इच्छा नातलगांकडे व्यक्त केली.यासाठी त्यांनी कंवरनगर सिंधी पंचायतीचे अध्यक्ष अशोक मंधान व पंचायतीच्या इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. आतापर्यंत आम्ही मुलाप्रमाणे आई व वडिलांची सेवा केली. त्यानींही आम्हाला कुठलाही दुजाभाव न करता, मुले म्हणून संबोधले.मुलाप्रमाणे आम्ही आतापर्यंत सर्व जबाबदाºया पार पाडल्या. आताही शेवटची जबाबदारी म्हणून आईचे अंत्यसंस्कारही आम्हीच करणार असल्याचे समाज बांधवांना सांगितले. त्यानुसार समाजबांधवांनी मुलींना परवानगी दिली. सर्व बहिणींनी आईला खांदा देऊन नेरी नाका येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव