शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

हद्दीच्या वादात मुलाच्या मृतदेहाजवळ सहा तास रडली आई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 22:47 IST

रेल्वेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू : शौचास गेला होता

जळगाव : शौचास गेलेल्या गजानन दलपत पाटील (२६, रा.हरिविठ्ठल नगर) या तरुणाचा धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने रविवारी रात्री मृत्यू झाला, मात्र ही घटना सोमवारी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, पोलिसांच्या हद्दीच्या वादात मृतदेहाजवळ सहा तास पोलीस घटनास्थळी पोहचले नाही, तितका वेळ आई मुलाजवळ रडतच बसली होती.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन पाटील हा तरुण हातमजुरी करुन त्याचा व आई रुख्मीणीबाईचा उदनिर्वाह चालत होता. गेल्या वर्षीच गजाननच्या वडीलांचे अकाली निधन झाले असल्याने घरात दोन्ही माय-लेक इतकाच परिवार होता. दोन वेळच्या जेवणा पुरते दिवसभर मिळेल ते काम करायचे आणि जगायचे अशा चौकटीत गजानन तो जगत होता. रविवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास शौचास जातो म्हणुन आईला सांगून गजानन घरा समोरच रेल्वेरुळाच्या बाजुला गेला होता. रात्री घरी परतला नाही म्हणुन आई वाट पाहत होती. सकाळी घराजवळील रेल्वेरुळाजवळ मृतदेह पडल्याचे आढळून आल्याने नागरीकांनी धाव घेतली. मृतदेह गजाननचा असल्याचे ओळख पटल्यावर पोलिसांना घटना कळवण्यात आली. मात्र लोहमार्ग, तालुका व रामानंद नगर अशा तीन ठिकाणच्या पोलिसांमध्ये हद्दीचा वाद निर्माण झाला, त्यामुळे दुपारी अडीच वाजेपर्यंत मृतदेह घटनास्थळावरच पडून होता. शेवटी रामानंद नगर पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करुन त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव