शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

आमदारांनी जळगाव शहर खड्ड्यात घातले! उद्धव ठाकरे गटाची सरकारवर टीका

By सुनील पाटील | Updated: October 9, 2023 20:38 IST

‘होऊ द्या चर्चा’चे सभेत रुपांतर

सुनील पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: सन २०१४ पासून शहरात भाजपचे आमदार आहेत, तेव्हापासून आमदारांनी शहराला खड्डयात घातले आहे. आजही शहरवासिय खड‌्डयांमुळे नरकयातना भोगत आहेत. रस्त्याचे प्रश्न मार्गी लागत नाही. महापालिकेला काम करु दिले जात नाही. गटारी, स्ट्रीट लाईट नाही. आमदारांनी कोणतेही एक तरी ठोस काम दाखवावे असे आव्हान ठाकरे गटाने दिले आहे. पिंप्राळा व हुडको या भागात ‘होऊ द्या चर्चा’ या कार्यक्रमाचे सोमवारी सायंकाळी सभेत रुपांतर झाले, त्यात आमदार सुरेश भोळे यांनाच टार्गेट करण्यात आले.

शिवसेना ठाकरे गटाकडून ‘होऊ द्या चर्चा’ या कार्यक्रमातून राज्य व केंद्र सरकारच्या करुया बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड असे फलक लावून आमदारांना टार्गेट केले जात आहे. जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, माजी महापौर जयश्री महाजन, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे, गायत्री सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते. भाजपे अच्छे दिनाचे आश्वासन दिले होते ते आले का?, पक्के घरकुल मिळाले का?, अरबी समुद्रात शिवस्मारक झाले का?, महागाई कमी झाली का? असे प्रश्न विचारण्यात आले. जळगाव शहरात आमदारांचे एकही ठोस काम नाही. शहराला खड्डेमुक्त करु असे आश्वासन दिले होते. आता कार्यकाळ संपण्याची वेळ आली, शहर खड्डेमुक्त झालेले नाही. उलट या शहराला खड्ड्यात घालण्याचे काम आमदारांनी केले. न झालेल्या कामांचा शुभारंभ केला जात आहे. बॅनरबाजी केली जात आहे, अशी टिका ठाकरे गटाने केली. दोन्ही ठिकाणी झालेल्या सभांना एक हजारापेक्षा जास्त नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेJalgaonजळगाव