शहरं
Join us  
Trending Stories
1
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
2
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
3
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
4
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
5
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
6
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
7
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
9
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
10
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
11
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
12
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
13
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
14
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
15
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
16
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
17
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
18
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
19
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात दुष्काळाच्या पाहणीसाठी मंत्री फिरकलेच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 22:39 IST

जळगाव जिल्ह्यात दुष्काळाच्या पाहणीसाठी मंत्री फिरकलेलेच नाहीत. जे मंत्र्यांचे दौरे झाले ते कार्यक्रमांसाठीच झालेले असल्याने शेतकºयांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे नाराजी१३ तालुके गंभीर दुष्काळाच्या निकषात पात्रजे मंत्री आले ते कार्यक्रमाच्या निमित्ताने

जळगाव : मुख्यमंत्र्यांनी मंत्री, पालकमंत्री प्रत्येक जिल्ह्यात जाऊन दुष्काळाची पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेतील, अशी घोषणा केली असतानाही अद्यापही जळगाव जिल्ह्यात दुष्काळाच्या पाहणीसाठी मंत्री फिरकलेलेच नाहीत. जे मंत्र्यांचे दौरे झाले ते कार्यक्रमांसाठीच झालेले असल्याने शेतकºयांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दुसरीकडे प्रशासनाकडून मात्र गावोगावी, शेतांवर जाऊन पाहणी सुरू झाली असून त्याचा अहवाल १७ पर्यंत जिल्हाधिकाºयांकडे सादर केला जाणार आहे.सप्टेंबर अखेर ७५ टक्के पेक्षा कमी पाऊस झालेले १२ तालुके दुष्काळाच्या पहिल्या निकषात (ट्रिगर) पात्र झाले आहेत, तर पारोळा, एरंडोल व धरणगाव हे तालुके अपात्र ठरले. मात्र दुसºया निकषात त्यात आणखी पारोळा तालुक्याचा समावेश झाला आहे. एकूण १३ तालुके गंभीर दुष्काळाच्या निकषात पात्र ठरले आहेत.अनास्थेबाबत शेतकºयांमध्ये नाराजीमुख्यमंत्र्यांनी जळगाव दौºयात दुष्काळाची परिस्थिती असल्याचे मान्य केले होते. तसेच मुख्यमंत्र्यांनी राज्यात सर्व मंत्री व पालकमंत्री फिरून दुष्काळाची पाहणी करतील, असेही जाहीर केले होते. मात्र अद्यापही कोणीही मंत्री दुष्काळाच्या पाहणीसाठी फिरकलेले नाहीत. जे मंत्री जिल्ह्यात आले ते काहीतरी कार्यक्रमाच्या निमित्ताने आले. कार्यक्रम आटोपून रवाना झाले आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगावdroughtदुष्काळ