शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
2
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
3
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
4
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
5
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
6
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
7
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
8
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
9
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
10
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
11
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
12
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
13
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
14
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
15
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
16
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
17
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
18
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
19
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
20
Shrejal Guleria : अभिमानास्पद! वडील सैन्यात सुभेदार, लेक बनली फ्लाइंग ऑफिसर; तिसरी पिढी देशसेवेसाठी सज्ज
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक टप्प्यावर भेटले मार्गदर्शक शिक्षक - सीईओ डॉ़ बी़ एऩ पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 13:43 IST

शिक्षकांच्या हाती देशाचे भवितव्य, त्यांच्या मार्गदर्शनावरच घडत असते पिढी

जळगाव : प्राथमिक शिक्षकांपासून ते अधिकारी बनण्यापर्यंतच्या प्रवासात प्रत्येक टप्प्यांवर आपल्याला मार्गदर्शक भेटत गेले ते आपल्यासाठी शिक्षक होते़, असे मत जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ़ बी़ एऩ पाटील यांनी व्यक्त केले आहे़ शिक्षक दिनाच्या पूर्व संध्येला त्यांच्याशी संवाद साधला असता, शिक्षकांच्या हाती खरे देशाचे भवितव्य असते, असेही ते म्हणाले़ केवळ शाळेत शिक्षकविणारे शिक्षक नसतात आयुष्यात तुम्हाला वेगवेगळ्या मार्गांवर मार्गदर्शन करणारी व्यक्ती असतात, त्यांच्यामुळे तुम्ही योग्य मार्गावर जावून काहीतरी प्राप्त करीत असतात, असे मार्गदर्शक हे शिक्षकच़ शिक्षकांची भूमिका ही अनन्य साधारण आहे आहे़पिढी घडविण्याचे काम ते करीत असतात, त्यांनी दिशा दिल्यानंतरच विद्यार्थी यशाच्या शिखरावर पोहचत असतात़ डॉ़ बी़ एऩ पाटील यांचे तळवाडे, ता़ सटाणा येथे प्राथमिक शिक्षण झाले़ नाशिक येथे माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर बीएस्सी व एमएस्सी पुणे येथे झाले़ त्यांनी राजस्थान विद्यापीठातून पर्यावरण शास्त्रावर पीएच़डी केली़ त्यांनी जर्मनी येथे पर्यावरण व्यवस्थापनाचा कोर्स केला़ त्यांना युनाटेड नेशनसह विदेशात अनेक फेलोशीप मिळाल्या़ जलव्यवस्थापनावरही त्यांचे चांगले संशोधन आहे़विद्यार्थ्यांना संकल्पना समजणे गरजेचेमुल्य आधारीत शिक्षण देणे ही काळाची गरज आहे़ विद्यार्थ्यांना संकल्पना समजणे व या शिक्षणाचा दैनंदिन जीवन जगताना उपयोग होणे महत्त्वाचे आहे़ शिक्षणातून विद्यार्थ्याचा सर्वांगिण विकास होणे अपेक्षित आहे़ भौतीक, बौद्धीक व नैतीक या तीनही पातळ्यांवर समान विकास होणे गरजेचे आहे, असेही सीईओंनी सांगितले़यशस्वी पिढी घडविण्याचे काम शिक्षकांचे़़़शिक्षण पूर्ण करून सीईओ डॉ़ बी़ एऩ पाटील हे प्रशासकीय सेवेत कार्यरत झाले़ गेल्या सहामहिन्यापूर्वीच त्यांनी जळगाव जिल्हा परिषदेत पदभार घेतला आहे़ तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी अनेक शाळांना भेटी दिल्या़ तसेच शिक्षकांशीही चर्चा केली़ पुढची यशस्वी पिढी घडविण्याचे काम हे शिक्षकांचे असते, त्यासाठी शिक्षकही उत्तम अध्यापन करतात़ जिल्ह्यातील आदर्श शिक्षकांचा इतर शिक्षकांनी आदर्श घ्यावा, व आठवणीत राहतील असे विद्यार्थी घडवावे, असेही त्यांनी सांगितले़शिक्षकांनी खरोखर चांगला विद्यार्थी घडवावे़ कारण पायाच कच्चा राहिल्यास देश उभारणी कशी होणाऱ शिक्षकांवर देशाचे भवितव्य व विकास अवलंबून असतो़ हे लक्षात घेऊन अध्यापन करण्याची गरज आहे. शिस्त व शिक्षणातून पिढी घडविण्यासाठी शिक्षकांनी पुढे यायला हवे.

टॅग्स :Jalgaonजळगाव