शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

प्रत्येक टप्प्यावर भेटले मार्गदर्शक शिक्षक - सीईओ डॉ़ बी़ एऩ पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 13:43 IST

शिक्षकांच्या हाती देशाचे भवितव्य, त्यांच्या मार्गदर्शनावरच घडत असते पिढी

जळगाव : प्राथमिक शिक्षकांपासून ते अधिकारी बनण्यापर्यंतच्या प्रवासात प्रत्येक टप्प्यांवर आपल्याला मार्गदर्शक भेटत गेले ते आपल्यासाठी शिक्षक होते़, असे मत जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ़ बी़ एऩ पाटील यांनी व्यक्त केले आहे़ शिक्षक दिनाच्या पूर्व संध्येला त्यांच्याशी संवाद साधला असता, शिक्षकांच्या हाती खरे देशाचे भवितव्य असते, असेही ते म्हणाले़ केवळ शाळेत शिक्षकविणारे शिक्षक नसतात आयुष्यात तुम्हाला वेगवेगळ्या मार्गांवर मार्गदर्शन करणारी व्यक्ती असतात, त्यांच्यामुळे तुम्ही योग्य मार्गावर जावून काहीतरी प्राप्त करीत असतात, असे मार्गदर्शक हे शिक्षकच़ शिक्षकांची भूमिका ही अनन्य साधारण आहे आहे़पिढी घडविण्याचे काम ते करीत असतात, त्यांनी दिशा दिल्यानंतरच विद्यार्थी यशाच्या शिखरावर पोहचत असतात़ डॉ़ बी़ एऩ पाटील यांचे तळवाडे, ता़ सटाणा येथे प्राथमिक शिक्षण झाले़ नाशिक येथे माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर बीएस्सी व एमएस्सी पुणे येथे झाले़ त्यांनी राजस्थान विद्यापीठातून पर्यावरण शास्त्रावर पीएच़डी केली़ त्यांनी जर्मनी येथे पर्यावरण व्यवस्थापनाचा कोर्स केला़ त्यांना युनाटेड नेशनसह विदेशात अनेक फेलोशीप मिळाल्या़ जलव्यवस्थापनावरही त्यांचे चांगले संशोधन आहे़विद्यार्थ्यांना संकल्पना समजणे गरजेचेमुल्य आधारीत शिक्षण देणे ही काळाची गरज आहे़ विद्यार्थ्यांना संकल्पना समजणे व या शिक्षणाचा दैनंदिन जीवन जगताना उपयोग होणे महत्त्वाचे आहे़ शिक्षणातून विद्यार्थ्याचा सर्वांगिण विकास होणे अपेक्षित आहे़ भौतीक, बौद्धीक व नैतीक या तीनही पातळ्यांवर समान विकास होणे गरजेचे आहे, असेही सीईओंनी सांगितले़यशस्वी पिढी घडविण्याचे काम शिक्षकांचे़़़शिक्षण पूर्ण करून सीईओ डॉ़ बी़ एऩ पाटील हे प्रशासकीय सेवेत कार्यरत झाले़ गेल्या सहामहिन्यापूर्वीच त्यांनी जळगाव जिल्हा परिषदेत पदभार घेतला आहे़ तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी अनेक शाळांना भेटी दिल्या़ तसेच शिक्षकांशीही चर्चा केली़ पुढची यशस्वी पिढी घडविण्याचे काम हे शिक्षकांचे असते, त्यासाठी शिक्षकही उत्तम अध्यापन करतात़ जिल्ह्यातील आदर्श शिक्षकांचा इतर शिक्षकांनी आदर्श घ्यावा, व आठवणीत राहतील असे विद्यार्थी घडवावे, असेही त्यांनी सांगितले़शिक्षकांनी खरोखर चांगला विद्यार्थी घडवावे़ कारण पायाच कच्चा राहिल्यास देश उभारणी कशी होणाऱ शिक्षकांवर देशाचे भवितव्य व विकास अवलंबून असतो़ हे लक्षात घेऊन अध्यापन करण्याची गरज आहे. शिस्त व शिक्षणातून पिढी घडविण्यासाठी शिक्षकांनी पुढे यायला हवे.

टॅग्स :Jalgaonजळगाव