शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
3
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
4
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
5
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?
6
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
7
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
8
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
9
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
10
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
11
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
12
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
13
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
14
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
15
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
16
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
17
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
18
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
19
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
20
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा

प्रत्येक टप्प्यावर भेटले मार्गदर्शक शिक्षक - सीईओ डॉ़ बी़ एऩ पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 13:43 IST

शिक्षकांच्या हाती देशाचे भवितव्य, त्यांच्या मार्गदर्शनावरच घडत असते पिढी

जळगाव : प्राथमिक शिक्षकांपासून ते अधिकारी बनण्यापर्यंतच्या प्रवासात प्रत्येक टप्प्यांवर आपल्याला मार्गदर्शक भेटत गेले ते आपल्यासाठी शिक्षक होते़, असे मत जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ़ बी़ एऩ पाटील यांनी व्यक्त केले आहे़ शिक्षक दिनाच्या पूर्व संध्येला त्यांच्याशी संवाद साधला असता, शिक्षकांच्या हाती खरे देशाचे भवितव्य असते, असेही ते म्हणाले़ केवळ शाळेत शिक्षकविणारे शिक्षक नसतात आयुष्यात तुम्हाला वेगवेगळ्या मार्गांवर मार्गदर्शन करणारी व्यक्ती असतात, त्यांच्यामुळे तुम्ही योग्य मार्गावर जावून काहीतरी प्राप्त करीत असतात, असे मार्गदर्शक हे शिक्षकच़ शिक्षकांची भूमिका ही अनन्य साधारण आहे आहे़पिढी घडविण्याचे काम ते करीत असतात, त्यांनी दिशा दिल्यानंतरच विद्यार्थी यशाच्या शिखरावर पोहचत असतात़ डॉ़ बी़ एऩ पाटील यांचे तळवाडे, ता़ सटाणा येथे प्राथमिक शिक्षण झाले़ नाशिक येथे माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर बीएस्सी व एमएस्सी पुणे येथे झाले़ त्यांनी राजस्थान विद्यापीठातून पर्यावरण शास्त्रावर पीएच़डी केली़ त्यांनी जर्मनी येथे पर्यावरण व्यवस्थापनाचा कोर्स केला़ त्यांना युनाटेड नेशनसह विदेशात अनेक फेलोशीप मिळाल्या़ जलव्यवस्थापनावरही त्यांचे चांगले संशोधन आहे़विद्यार्थ्यांना संकल्पना समजणे गरजेचेमुल्य आधारीत शिक्षण देणे ही काळाची गरज आहे़ विद्यार्थ्यांना संकल्पना समजणे व या शिक्षणाचा दैनंदिन जीवन जगताना उपयोग होणे महत्त्वाचे आहे़ शिक्षणातून विद्यार्थ्याचा सर्वांगिण विकास होणे अपेक्षित आहे़ भौतीक, बौद्धीक व नैतीक या तीनही पातळ्यांवर समान विकास होणे गरजेचे आहे, असेही सीईओंनी सांगितले़यशस्वी पिढी घडविण्याचे काम शिक्षकांचे़़़शिक्षण पूर्ण करून सीईओ डॉ़ बी़ एऩ पाटील हे प्रशासकीय सेवेत कार्यरत झाले़ गेल्या सहामहिन्यापूर्वीच त्यांनी जळगाव जिल्हा परिषदेत पदभार घेतला आहे़ तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी अनेक शाळांना भेटी दिल्या़ तसेच शिक्षकांशीही चर्चा केली़ पुढची यशस्वी पिढी घडविण्याचे काम हे शिक्षकांचे असते, त्यासाठी शिक्षकही उत्तम अध्यापन करतात़ जिल्ह्यातील आदर्श शिक्षकांचा इतर शिक्षकांनी आदर्श घ्यावा, व आठवणीत राहतील असे विद्यार्थी घडवावे, असेही त्यांनी सांगितले़शिक्षकांनी खरोखर चांगला विद्यार्थी घडवावे़ कारण पायाच कच्चा राहिल्यास देश उभारणी कशी होणाऱ शिक्षकांवर देशाचे भवितव्य व विकास अवलंबून असतो़ हे लक्षात घेऊन अध्यापन करण्याची गरज आहे. शिस्त व शिक्षणातून पिढी घडविण्यासाठी शिक्षकांनी पुढे यायला हवे.

टॅग्स :Jalgaonजळगाव