शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

दुष्काळीस्थितीचा अंतिम अहवाल सादर करण्यासाठी सोमवारी जळगावात समितीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 12:20 IST

१३ तालुके गंभीर दुष्काळाच्या निकषात पात्र

जळगाव : जिल्ह्यात दुष्काळ घोषित करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीची बैठक २२ आॅक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.जिल्ह्यात पावसाने मोठ्या प्रमाणावर खंड दिल्याने व केवळ ६३.८ पाऊस झाल्याने जिल्हा दुष्काळी जाहीर करण्याची मागणी होत असताना केंद्र शासनाच्या दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार राज्य शासनाने पद्धती तयार केली आहे. त्याअनुषंगाने निकष लावून दुष्काळ घोषीत करण्यात येणार आहे. जिल्ह्यात १३ तालुके गंभीर दुष्काळाच्या निकषात पात्र ठरले आहेत.यामध्ये जिल्ह्यात दुष्काळ घोषित करण्यासंदर्भात जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समिती स्थापन करण्यात आली आहे. दुष्काळ घोषित करण्याबाबतच्या निर्देशानुसार या समितीने अंतिम अहवाल सादर करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली २२ आॅक्टोबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे.या संदर्भात अपर जिल्हाधिकारी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, जलसंपदा विभाग, महावितरण, भूजल सर्वेक्षण, कृषी अधिकारी, जि.प. कृषी विभाग, वन विभाग, पशू संवर्धन विभाग यांना पत्र देऊन निमंंत्रित करण्यात आले असल्याची माहिती समितीचे सदस्य सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी दिली.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईJalgaonजळगाव