शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

दुष्काळीस्थितीचा अंतिम अहवाल सादर करण्यासाठी सोमवारी जळगावात समितीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 12:20 IST

१३ तालुके गंभीर दुष्काळाच्या निकषात पात्र

जळगाव : जिल्ह्यात दुष्काळ घोषित करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीची बैठक २२ आॅक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.जिल्ह्यात पावसाने मोठ्या प्रमाणावर खंड दिल्याने व केवळ ६३.८ पाऊस झाल्याने जिल्हा दुष्काळी जाहीर करण्याची मागणी होत असताना केंद्र शासनाच्या दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार राज्य शासनाने पद्धती तयार केली आहे. त्याअनुषंगाने निकष लावून दुष्काळ घोषीत करण्यात येणार आहे. जिल्ह्यात १३ तालुके गंभीर दुष्काळाच्या निकषात पात्र ठरले आहेत.यामध्ये जिल्ह्यात दुष्काळ घोषित करण्यासंदर्भात जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समिती स्थापन करण्यात आली आहे. दुष्काळ घोषित करण्याबाबतच्या निर्देशानुसार या समितीने अंतिम अहवाल सादर करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली २२ आॅक्टोबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे.या संदर्भात अपर जिल्हाधिकारी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, जलसंपदा विभाग, महावितरण, भूजल सर्वेक्षण, कृषी अधिकारी, जि.प. कृषी विभाग, वन विभाग, पशू संवर्धन विभाग यांना पत्र देऊन निमंंत्रित करण्यात आले असल्याची माहिती समितीचे सदस्य सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी दिली.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईJalgaonजळगाव