शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

अशुद्ध अन्न, पाणी व हवा आजाराचे मूळ कारण - वैद्य सी.व्ही. त्रिपाठी यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 11:57 AM

धन्वंतरी जयंतीनिमित्त वैद्य जे.जे. पाटील व पराग जहागिरदार यांचा सत्कार

ठळक मुद्देआयुव्रेदामुळे आजाराचे समूळ उच्चाटनवैद्यकशास्त्रात आयुर्वेदाचे योगदान व परिणामात्मक उपचार पद्धती याविषयी माहिती

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 18 - अशुद्ध पाणी, अन्न आणि हवा हे आजाराचे मूळ असून त्यावर  पुरातनकाळापासून सुरु असलेल्या आयुर्वेद उपचार पद्धतीतून उपचार करणे शक्य आहे, असे प्रतिपादन वैद्य सी.व्ही. त्रिपाठी यांनी केले. या वेळी वैद्य जे.जे.पाटील, वैद्य पराग जहागिरदार यांचा सन्मान करण्यात आला. आयुव्रेदीक डॉक्टरांच्यावतीने मंगळवारी आयएमए सभागृहात  धन्वंतरी पूजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. या वेळी सी.व्ही. त्रिपाठी यांच्यासह डॉ. प्रताप जाधव, वैद्य किशोर मोरे, वैद्य पी.एस. चौधरी उपस्थित होते. या वेळी उपस्थित मान्यवरांच्याहस्ते धन्वंतरी पूजन करण्यात आले.   डॉ. प्रताप जाधव यांनी वैद्यकशास्त्रात आयुर्वेदाचे योगदान व परिणामात्मक उपचार पद्धती याविषयी माहिती दिली. वैदय पी.एस.चौधरी यांनी धन्वंतरींच्या कार्याचा आढावा घेतला. किशोर मोरे यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन वैद्य नरेंद्र गुजराथी यांनी केले.आयुर्वेदातील प्रत्येक वनस्पती ही औषधी आहे. पृथ्वी, मानवाच्या जन्मापासून आयुर्वेदाचा उपयोग केला जात आहे. यामुळे आजार होवू नये, याचबरोबर झाल्यानंतरही त्यांचे समुळ उच्चाटन करण्याची क्षमता आयुर्वेदात असल्याचे  वैद्य जे.जे.पाटील यांनी सांगितले. विविध कटीबंधात औषध निर्मिती होत आहे. पाश्चात्य देशात निर्माण होणारी औषधी भारताला तारु शकत नाही असे जे.जे. पाटील यांनी सांगून जगात काही रोगांनी डोकेवर काढले आहे. यामुळे 75 टक्के लोक कायम आजारी असतात. त्यावर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्वाचे  काम आता आयुर्वेद करीत असल्याचाही त्यांनी उल्लेख केला.