शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
2
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
3
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
4
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
5
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
6
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
7
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
8
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
9
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
10
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
11
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
12
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
13
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
14
तेजस्वी पिछाडीवर, तिकडे तेज प्रताप यादवांची काय अवस्था...; 'हम तो डुबेंगे सनम...' खरे ठरतेय? 
15
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
16
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
17
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
18
Health And Ritual: दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी ही पूर्वापार परंपरा; मेंदू होतो सुपरफास्ट!
19
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
20
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगर तालुक्यातील ओझरखेडा तलावात झाला मोठा जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 18:07 IST

भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड या तीन तालुक्यांसाठी वरदान ठरू पाहणाऱ्या ओझरखेडा तलावात यंदा हतनूर धरणाच्या पुराचे पाणी सोडल्याने यंदा प्रथमच २८ दशलक्ष घनमीटर पाणी साचल्याने समाधान व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देया तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे हे मातीचे धरण आहे.भविष्यातील एकूण पाणीसाठा ८५ .६७८ द.ल .घ.मी. एवढा असून, जिवंत जलसाठा ७९.२३ द.ल.घ.मी.एवढा आहे. तलावाची संचयन पातळी २८० मीटर आहे. त्यामुळे १६,९४८ हेक्टर शेतीला लाभ होईल.

हरताळे, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव : भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड या तीन तालुक्यांसाठी वरदान ठरू पाहणाऱ्या ओझरखेडा तलावात यंदा हतनूर धरणाच्या पुराचे पाणी सोडल्याने यंदा प्रथमच २८ दशलक्ष घनमीटर पाणी साचल्याने समाधान व्यक्त होत आहे. लांबवर का होईना वन्यजीव प्राण्यांना दिलासा मिळाला आहे.बहुप्रतीक्षेनंतर यंदा २५ टक्के हतनूर धरणातील जुलै, आॅगस्टमधील काही क्षमतेने पुराचे पाणी उचलून तलावात टाकण्यात आले. त्याचे संमाधान व शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. नुकतीच शासकीय स्तरावर पहाणी करण्यात आली. भुसावळ तालुक्यातील वरणगाव-तळवेल परिसर सिंचन योजना या नावाने हा प्रकल्प आहे.नैसर्गिक पावसाने पाच ते सात टक्के जलसाठा येथे उन्हाळ्यात शिल्लक राहात असे. यंदा प्रथमच त्याचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. दरवर्षी अल्प साठा असताना या तलावाच्या कामाला दोन दशके पूर्ण झाले होते. यंदाही तलावात पाणी पडेल किंवा नाही याची शेतकºयांना शंका होती. त्यातच यंदा कमी पावसामुळे तलावात पाणी साचने कठीण होते. तलावात पाणी पडल्याचे समाधान व्यक्त होत आहे. परिसरातील कूपनलिका व विहिरींनाही जल श्रोत वाढीसाठी महत्त्वाचे आहे. तलावाचे कामे सुरू आहे.यंदा २८ दशलक्ष घनमीटर पाणी साठा झाला आहे. दरवर्षी २५ टक्के धरणाचे पाणी तलावात साठवले जाणार आहे. इतर कामे प्रगती पथावर आहेत. पाईपलाईनद्वारे शेतीसाठी पाणी प्रस्तावित आहे. पूर्ण क्षमतेने तलाव भरल्यास १६,९४८ हेक्टर जमिनीला फायदा होईल.-मनोज ढोकचौळे, सहाय्यक कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग 

टॅग्स :WaterपाणीMuktainagarमुक्ताईनगर