शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

‘गुड बोला गोड बोला’ : सणांच्या माध्यमातून कृषीजीवन बहरून येते - कृषीभूषण विश्वासराव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 14:36 IST

मकरसंक्रांत या सणांंच्या माध्यमातून शेती जीवन अनंत अंगांनी बहरून येत

लोहारा, ता.पाचोरा : भारतीय संस्कृतीचाच एक भाग म्हणून विजयादशमी, दीपावली, अक्षय्यतृतीया त्याचप्रमाणे मकरसंक्रांत या सणांंच्या माध्यमातून शेती जीवन अनंत अंगांनी बहरून येते. त्यानिमित्ताने नवा उत्साह नवचैतन्य यामुळे ग्रामीण भागातील लोकजीवन अक्षरश: ढवळून निघत असते, असे लोहारा, ता.पाचोरा येथील रहिवासी तथा कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी विश्वासराव पाटील यांनी सांगितले.मकरसंक्रांतीच्या पर्वावर ‘गुड बोला गोड बोला’ यावर ते आपली भूमिका मांडत होते. या सणांच्या माध्यमातून जो गोडवा निर्माण होतो त्यामुळेच आपली संस्कृती अनादी काळापासून टिकून आहे व ती सदैव टिकून राहील हे निश्चित.या विश्वात अनेक संस्कृती आल्या-गेल्या, परंतु भारतीय संस्कृती ही गौतम बुद्ध असो, महात्मा गांधी असो,भगवद् गीता असो किंवा ज्ञानोबा, एकोबा, तुकोबा या सर्वांनी आपल्या वाणीतून व कृतीतून गोडवा निर्माण केलेला असल्याने टिकून आहे. शेतीमध्ये प्रत्येक दिवशी अनेक संक्रमणे होत आहेत. पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. तरीसुद्धा शेतकरी व शेतमजूर यांचे गोड संबंध अनादी काळापासून आजपर्यंत टिकून आहे.‘लोकमत’ने ‘गुड बोला’ ‘गोड बोला’ या सदराच्या माध्यमातून देश जोडण्याचे जे कार्य सुरू केले आहे. असे असले तरी माझ्या दृष्टीने हे कार्य संपूर्ण विश्व जोडण्याचे कार्य आहे. दया, क्षमा, शांती यावरच भारतीय संस्कृती उभी आहे. तिला उजळून देण्याचे कार्य ‘लोकमत’ करीत आहे, असेच यानिमित्ताने सांगावेसे वाटते.

टॅग्स :Makar Sankranti 2018मकर संक्रांती २०१८Jalgaonजळगाव