शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

खानापूरला ट्रक पेटवला

By admin | Updated: January 18, 2017 00:09 IST

कत्तलीच्या इराद्याने गुरे वाहतूक : दोन गोºह्यांचा मृत्यू

रावेर : मध्य प्रदेशातून कत्तलीच्या उद्देशाने गुरांची वाहतूक होत असल्याने संतप्त जमावाने ट्रकमधील गुरे चोरवड येथे न उतरवल्याने व दोन गोºह्यांचा मृत्यू झाल्याने ट्रक खानापूर गो शाळेत आणल्यानंतर पेट्रोल टाकून पेटवून दिला़ मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली़  घटनेची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी धाव घेतली़ रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती़सूत्रांच्या माहितीनुसार, कत्तलीच्या उद्देशाने मध्य प्रदेशातून ट्रक (क्रमांक एमपी-०९-एचएफ-६०९४) मध्ये दोन कप्प्यात ५१ गुरांची वाहतूक होत असताना हा ट्रक लोणी आर.टी.ओ. नाका तोडून पसार होत असताना चोरवड नाक्यावर थांबवण्यात मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता यश आले़ संतप्त जमावाने चोरवड येथेच ट्रकमधील गुरे खाली उतरवण्याची मागणी करीत दगडफेक करून ट्रकच्या  काचा फोडल्या.दरम्यान, रावेर पोलिसांनी चोरवड नाक्यावरून हा ट्रक खानापूर, ता़रावेर येथील गोशाळेत आणला मात्र ट्रकमधील दोन गोºह्यांचा गुदमरून मृत्यू झाला तर ४९ जिवंत गोºह्यांना खाली उतरवून सुटका करण्यात आली़दोन गोºह्यांचा मृत्यू झाल्याचे संतप्त जमावाला कळताच जमावाने ट्रकवर पेट्रोल टाकून आग लावली. रात्री ८.४० वाजेच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर रावेर न.पा. अग्निशमन बंबाने धाव घेत आग आटोक्यात आणली. (वार्ताहर)पोलिसांनी घेतली धाव४फौजदार ज्ञानेश फडतरे व दीपक ढोमणे यांनी संतप्त जमाव पांगवला़ पोलीस उपअधीक्षक अशोक थोरात, पोलीस निरीक्षक कैलास काळे, सहाय्यक निरीक्षक गणेश कदम यांनी धाव घेतली़  रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़