शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

पाचोऱ्यात रविवारी रंगणार काव्यमैफिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 11:48 PM

आदिवासी साहित्य अकादमीतर्फे आयोजन

चाळीसगाव, जि.जळगाव : आदिवासी दिनानिमित्त पाचोरा येथील दैवयोग मंगल कार्यालयात रविवारी १२ आॅगस्ट रोजी काव्यसंमेलन होणार आहे. अध्यक्षस्थानी साहित्यिक डॉ. वाल्मीक अहिरे, तर स्वागताध्यक्षपदी मेहुणबारे-दहीवद गटाच्या जिल्हा परिषद सदस्या मोहिनी गायकवाड असतील.आदिवासी साहित्य अकादमी व नक्षत्रांचे देणे काव्य मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले आहे. काव्य संमेलनाचे उदघाटन स्वागताध्यक्षा मोहिनी गायकवाड यांच्या हस्ते होईल. संमेलनास डॉ. मिलिंद बागूल, अकादमीचे अध्यक्ष व कवी सुनील गायकवाड, डॉ.शिवाजी हुसे, डॉ. संजय लोहकरे, डॉ. साधना निकम, के. के. आहिरे, प्राचार्य शिवाजी साळुंखे, वसंत गायकवाड , विश्राम वळवी, रमजान तडवी, जया नेरे, ललिता पाटील, गौतमकुमार निकम, विजय गायकवाड, चुडामण सोनवणे, प्रा. जितेंद्र सोनवणे, योजना निकम, संजय बहिरम व स्थानिक कवी व साहित्यिक उपस्थित राहणार आहे. साहित्यिक व रसिकांना उपस्थित राहण्याचे अवाहन चाळीसगाव येथील कवी दिनेश चव्हाण यांनी केले आहे.सेल्वासला अ.भा.आदिवासी साहित्य संमेलनआदिवासी साहित्य अकादमीतर्फे सेल्वास येथे अखिल भारतीय स्तरावरील साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तयारी अंतीम टप्प्यात असल्याची माहिती सुनील गायकवाड यांनी दिली. यासाठी अकादमीतर्फे देशभर जनजागृती करण्यासाठी साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले जाणार आहेत.

टॅग्स :literatureसाहित्यChalisgaonचाळीसगाव