शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
3
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
4
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
5
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
6
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
7
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
8
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
9
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
10
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
11
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
12
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
13
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
14
नेपाळमध्ये पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा 'भारतविरोधी' अवतार! ४५ दिवसांत घेतले ४ मोठे निर्णय
15
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
16
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
17
अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?
18
'२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर..,' रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आणखी एक मोठा इशारा
19
Google New QR Code: गुगलचा मास्टर प्लॅन! आता QR कोड स्कॅन केल्याशिवाय कोणतीही वेबसाईट उघडणार नाही; पाहा काय आहे नवा नियम
Daily Top 2Weekly Top 5

जयाचेनी नामे महादोष जाती, जयाचेनी नामे गती पविजेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:14 IST

जयाचेनी नामे घडे पुण्यठेवा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।। ज्याच्या नामस्मरणाने मोठमोठी पातके नाश पावतात. उदाहरणार्थ- अनामेश ...

जयाचेनी नामे घडे पुण्यठेवा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।

ज्याच्या नामस्मरणाने मोठमोठी पातके नाश पावतात. उदाहरणार्थ- अनामेश आणि वाल्मीक ही साधके भगवंताच्या म्हणजे रामाच्या नामाने जगमान्य झाली. अशा प्रभू रामाच्या नावाने पुण्यसंचय होतो. वर्तमान स्थितीमध्येसुद्धा आपल्यासारख्या जिवांच्या हातात काहीच राहिले नाही. म्हणून निसर्गाच्या प्रकोपापुढे दुसरा उपाय नाही. सद्य:स्थितीला राम नवरात्र चालू आहे. अशा पावन पर्वावर प्रभूंच्या नामाने अंतरिक श्रद्धा जागवून घ्या. आपले धैर्य रामनामाने वाढवा.

समर्थ श्लोकात आपल्या मनाला बळ देत म्हणतात, की अशा प्रभूच्या नावाने साधकांचा पुण्यसंचय वाढतो. साधक मनाने धैर्यवान होऊन पुण्यसंचय होतो. साधक सत्त्वशील सदाचरण करतो. साधक सत्यचरणाने वागायला सुरुवात झाली की, साधकाच्या अंगी आपोआप सामर्थ्य येऊ लागते. कारण, सर्व व्रतांमध्ये सत्य वागणे, सत्य बोलणे, सत्याची साथ न सोडणे, न्यायाने वागणे हे व्रत फार मोठे आहे. मग सत्याने वागणाऱ्या साधकाच्या अंगी सामर्थ्य, धैर्य येते. त्या साधकाचे मनोबल एकदम उंचावून जाते.

रिद्धी-सिद्धी सर्व त्या साधकाजवळ येतात व अशा सत्य वागणाऱ्या साधकाने जर भगवंताचे नाव घेतले, तर त्या साधकाचे दोष जातात. त्या साधकाला पुण्यसंचय प्राप्त होतो. म्हणून समर्थ म्हणतात की, असे नाम आमच्या मुखात आहे.

म्हणून रामाचे स्मरण सकाळी करावे. सगळ्या कामांच्या अगोदर रामाचे स्मरण करावे. ‘राम राम समीर आधी, काळ घालावा तो मुरवनडी’ म्हणून रामाचे स्मरण करून आपल्याला कळी काळावर मात करता येते. म्हणून समर्थ प्रभातसमयी रामाचे चिंतन करायला सांगतात.

निरूपण : ह.भ.प. ऋषिकेश महाराज जोशी