शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
'पोलिसांनी त्याची हत्या केली...'! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
3
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
4
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
5
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
6
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
7
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
8
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
9
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
10
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
11
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
12
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
13
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
14
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
15
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
16
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
20
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

जळगाव जिल्ह्यात ३७ गावांचे टँंकर झाले आठवडाभरात बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 12:42 PM

अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा

जळगाव : जिल्ह्यात पावसाने उशिराने का होईना हजेरी लावली आहे. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळेच आठवडाभरात आणखी ३७ गावांचे ३५ टँकर बंद झाले आहेत. सध्या १४७ गावांना १२३ टँकर सुरू आहेत. तर अद्यापही २६९ गावांना २७८ अधिग्रहीत विहिरींद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.गेल्या वर्षी पर्जन्यमान कमी झाल्यामुळे पाणीटंचाईची भीषण परिस्थिती निर्माण झाली होती़ मोठ्या प्रमाणावर पाणी समस्येला शेकडो गावातील ग्रामस्थांना सामोरे जावे लागले होते़ जून अखेरपर्यंत ही टंचाईची समस्या कायम होती़ गेल्या दोन महिन्यांपासून टँकरच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र होते़ मध्यंतरी आठवड्याला १४ टँकर वाढत होते़मात्र आतापर्यंत सुमारे २१.६ टक्के पाऊस झाला असून या पावसामुळे ग्रामस्थांना काहीसा दिलासा मिळाला आहे़एरंडोल, मुक्ताईनगर, यावल, रावेर, चोपडा टँकरमुक्तजळगाव- ७ गावे ९ टँकर, जामनेर १२गावे १० टँकर, धरणगाव ४ गावे ४ टँकर, भुसावळ ६ गावे ६ टँकर, बोदवड २ गावे २ टँकर, पाचोरा ११ गावे १० टँकर, भडगाव १० गावे, ८ टँकर, चाळीसगाव २७ गावे ३२ टँकर, पारोळा १७ गावे ७ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.अमळनेर तहानलेलेचयावर्षी १५ जुलैपर्यंत सर्वात कमी पाऊस अमळनेर तालुक्यात झाला आहे़ अमळनेर तालुक्यात ९५ मिमी पावसाची नोंद आहे़ अशा स्थितीत अमळनेर ५१ गावे ३५ टँकर सुरू आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव