शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
2
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
5
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
6
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
7
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
8
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
9
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
10
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
11
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
12
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
14
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
15
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
16
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
17
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
18
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
19
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
20
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी

जळगाव जिल्ह्यात गतवर्षी १७ जूनपर्यंत झाला होता २७ मिमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 11:53 IST

पावसाळ्याच्या १५३ पैकी सरासरी ६३ दिवसच पर्जंन्यवृष्टी

जळगाव : हवामानातील बदलामुळे पावसाचे दिवस कमी होत आहेत. पावसात खंड पडण्याचे प्रमाण वाढले आहे. गतवर्षी पावसाळ्याच्या १५३ दिवसांपैकी जेमतेम ६३ दिवसच पावसाने हजेरी लावलीे. तरीही गत वर्षी १७ जूनपर्यंत २७.१ मिमी पाऊस झाला होता. यंदा मात्र जेमतेम २.७ मिमी पाऊस नोंदला गेला असून पावसाचे आगमन जूनच्या शेवटच्या आठवड्यात होण्याचे संकेत मिळत आहेत.बदलत्या हवामानामुळे पिकांच्या पारंपरीक लागवडपद्धतीवरही विपरित परिणाम होत असून पाऊस लांबल्याने उडीद-मूग लागवड घटण्याची शक्यता आहे.असे मोजतात पर्जन्यमानजिल्ह्यात महसूल प्रशासनाने ८६ मंडळांच्या ठिकाणी पर्जन्यमापक यंत्र बसविले आहेत. या पर्जन्य मापकाचा एक भाग जमिनीत असतो. तर या पर्जन्यमापकातील भांड्यात जमलेले पाणी चुंचुपात्रात घेऊन मोजले जाते. त्यावरून किती पाऊस झाला? ते कळते.पावसाळ्यातील ९० दिवस होते कोरडे२.५ मिमीपेक्षा कमी अथवा काहीही पाऊस न झालेला दिवस हा कोरडा दिवस म्हणून समजला जातो. मागील वर्षी मागील वर्षी १ जून २०१८ ते ३१ आॅक्टोबर २०१८ या १५३ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात सरासरी ९० दिवस पावसाने दडी मारली. म्हणजेच इतके दिवस कोरडे गेले.तालुकानिहाय कोरडे दिवसजळगाव- ९७भुसावळ-१०१यावल- ९४रावेर-९०मुक्ताईनगर- १०८अमळनेर-१०५चोपडा-८४एरंडोल-८९पारोळा-९६चाळीसगाव-१०८जामनेर-८३पाचोरा-८९भडगाव-९६धरणगाव-९३बोदवड-१०६

टॅग्स :Jalgaonजळगाव