शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जळगाव जिल्ह्यात गतवर्षी १७ जूनपर्यंत झाला होता २७ मिमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 11:53 IST

पावसाळ्याच्या १५३ पैकी सरासरी ६३ दिवसच पर्जंन्यवृष्टी

जळगाव : हवामानातील बदलामुळे पावसाचे दिवस कमी होत आहेत. पावसात खंड पडण्याचे प्रमाण वाढले आहे. गतवर्षी पावसाळ्याच्या १५३ दिवसांपैकी जेमतेम ६३ दिवसच पावसाने हजेरी लावलीे. तरीही गत वर्षी १७ जूनपर्यंत २७.१ मिमी पाऊस झाला होता. यंदा मात्र जेमतेम २.७ मिमी पाऊस नोंदला गेला असून पावसाचे आगमन जूनच्या शेवटच्या आठवड्यात होण्याचे संकेत मिळत आहेत.बदलत्या हवामानामुळे पिकांच्या पारंपरीक लागवडपद्धतीवरही विपरित परिणाम होत असून पाऊस लांबल्याने उडीद-मूग लागवड घटण्याची शक्यता आहे.असे मोजतात पर्जन्यमानजिल्ह्यात महसूल प्रशासनाने ८६ मंडळांच्या ठिकाणी पर्जन्यमापक यंत्र बसविले आहेत. या पर्जन्य मापकाचा एक भाग जमिनीत असतो. तर या पर्जन्यमापकातील भांड्यात जमलेले पाणी चुंचुपात्रात घेऊन मोजले जाते. त्यावरून किती पाऊस झाला? ते कळते.पावसाळ्यातील ९० दिवस होते कोरडे२.५ मिमीपेक्षा कमी अथवा काहीही पाऊस न झालेला दिवस हा कोरडा दिवस म्हणून समजला जातो. मागील वर्षी मागील वर्षी १ जून २०१८ ते ३१ आॅक्टोबर २०१८ या १५३ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात सरासरी ९० दिवस पावसाने दडी मारली. म्हणजेच इतके दिवस कोरडे गेले.तालुकानिहाय कोरडे दिवसजळगाव- ९७भुसावळ-१०१यावल- ९४रावेर-९०मुक्ताईनगर- १०८अमळनेर-१०५चोपडा-८४एरंडोल-८९पारोळा-९६चाळीसगाव-१०८जामनेर-८३पाचोरा-८९भडगाव-९६धरणगाव-९३बोदवड-१०६

टॅग्स :Jalgaonजळगाव