शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

Jalgaon: बहिणाबाई महोत्सवाचे श्रीराम मंदिर, शिवराज्याभिषेक सोहळा यंदाचे आकर्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 22:39 IST

Jalgaon News: बहिणाबाई महोत्सवाचे २५ ते २९ जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिर स्थापना उत्सव तसेच ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आकर्षण राहणार असल्याची माहिती भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषद सांगितले.

- भूषण श्रीखंडे 

जळगाव - बहिणाबाई महोत्सवाचे २५ ते २९ जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिर स्थापना उत्सव तसेच ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आकर्षण राहणार असल्याची माहिती भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषद सांगितले.

यावेळी उद्योजक रजनीकांत कोठारी, महोत्सवाचे सांस्कृतिक समन्वयक विनोद ढगे उपस्थित होते. परदेशी म्हणाले,बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन दि. २५ ते २९ जानेवारी दरम्यान सागर पार्क, मैदान येथे होणार आहे. महोत्सवात २८० स्टॉल असून यात १५० महिला बचत गटांचे विविध उद्योगांचे स्टॉल असणार आहेत. तसेच खान्देशी खाद्य पदार्थांचा खाद्य महोत्सव असेल. सोबत खान्देशची संस्कृती व लोककला उत्सवात विविध कलाकारांचे विशेष कार्यक्रम होतील. तसेच दि. २२ रोजी महाआरती दुपारी साडेचार वाजता सागर पार्कवर केली जाईल. पाच दिवसांच्या या महोत्सवाचे उद्घाटन ग्रामविकास व पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते दि. २५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता होणार असून आमदार सुरेश भोळे, भालचंद्र पाटील, उद्योगपती रजनीकांत कोठारी यांचे सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव