शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पासेस द्या, अन्यथा सुधारित आदेश काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 12:44 IST

जळगाव : पहिली ते आठवीप्रमाणे नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचे निकालही दूरध्वनी, एसएमएस तसेच आॅनलाईन पध्दतीने कळविण्याच्या सूचना देण्यात आल्या ...

जळगाव : पहिली ते आठवीप्रमाणे नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचे निकालही दूरध्वनी, एसएमएस तसेच आॅनलाईन पध्दतीने कळविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ मात्र, नववी आणि अकरावीचा निकाल लावण्यासाठी मुलांचे वर्षभराचे गुणांचे रेकॉर्ड पाहणे आवश्यक असून त्यासाठी शाळेत जावे लागणार आहे़ त्यामुळे पोलिसांकडून ये-जा करण्यासाठी विशेष पास उपलब्ध करून देण्यात यावी अन्यथा शिक्षण विभागाने सुधारित आदेश काढावा, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायण वाघ, सोमनाथ पाटील, शितल जडे यांनी केली निवेदनाद्वारे शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे़जळगाव जिल्हा हा ‘रेड’ झोनमध्ये आहे़ शिक्षकांना व मुख्याध्यापकांना शाळेत प्रवेश नाही. लॉकडाउनमुळे दहावीचे पेपर अद्याप तपासून झालेले नाही़ परिस्थितीत बिकट असताना नववी आणि अकरावीचे निकाल तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहे़ मुलांचे वर्षभराचे गुणांचे रेकॉर्ड हे शाळेत आहेत. त्यामुळे शिक्षकांना, मुख्याध्यापकांना रिझल्ट तयार करण्यासाठी शाळेत जाणे गरजेचे आहे. तरच वर्षभराच्या मूल्यमापनाचे रेकॉर्ड शाळेतूनच उपलब्ध होतील़ तरच मुलांना पास-नापास कळवता येईल.म्हणून शिक्षक व मुख्याध्यापकांना पोलिसांकडून विशेष पास उपलब्ध करून द्यावेत. जेणे करुन सर्व शिक्षकांना येण्या-जाण्यासाठी त्रास व्हायला नको अन्यथा निकालाच्या बाबतीत सुधारित आदेश द्यावेत, असे निवेदनात म्हटले आहे़

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव