शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

आधारकार्डवर विद्यार्थिनी व वृद्धेच्या ठश्यांची अदलाबदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 12:42 IST

उपजिल्हाधिकाºयांच्या कक्षात केली दुरूस्ती

ठळक मुद्देपालकांनी घेतली प्रशासनाकडे धावप्रशासनाचा पुढाकारआॅपरेटरकडून झालेल्या चुकांचा मनस्ताप नागरिकांना

जळगाव : आधार कार्डावर विद्यार्थिनी आणि वृद्धेच्या बोटांच्या ठशांची अदलाबदल झाल्याची तक्रार येताच जिल्हा प्रशासनाने विद्यार्थिनीचे नुकसान टाळण्यासाठी पुढाकार घेवून लगेच दुरुस्ती केली.आधार कार्ड बनविताना आॅपरेटरकडून झालेल्या चुकांचा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे हे आणखी एक उदाहरण समोर आले आहे.  प्रत्येक योजना व शासकीय कामकाजात आधार नोंदणी सक्तीची झाली असल्याने आधारकार्डमध्ये काही चूक झालेली असल्यास ते काम खोळंबत आहेत.दरम्यान एका विद्यार्थिनीच्या आधारकार्डसाठी घेतलेले बोटांचे ठसे एका वृद्ध महिलेच्या बोटांच्या ठशांशी अदलाबदल झाल्याने त्या विद्यार्थिनीचे शैक्षणिक भवितव्यच अडचणीत आल्याचे प्रकरण समोर आले. अखेर जिल्हा प्रशासनाने विद्यार्थिनीचे नुकसान टाळण्यासाठी उपजिल्हाधिकारी कक्षात खास आधारचे युनिट लावून आधारकार्डात दुरूस्ती केली.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील सध्या १२वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने २०१३ मध्ये आधार नोंदणी केली होती. त्यावेळी रांगेत तिच्या मागे एक वृद्ध महिला होती. आधार नोंदणी करणाºया आॅपरेटरच्या चुकीमुळे या विद्यार्थिनीच्या बोटांचे ठसे व त्या वृद्धेच्या बोटांचे ठसे यात अदलाबदल झाली. उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील तसेच एनआयसीचे प्रमोद बोरोले यांनी यात लक्ष घालून युआयडीचे विभागीय अधिकारी चहांदे यांना देण्यासाठी पत्रही तयार केले. दरम्यान कुणी अधिकाºयांनी काही तांत्रिक उपाय सुचविल्याने सोमवार, २६ रोजी उपजिल्हाधिकारी भांडे यांच्या दालनात आधार नोंदणीचे युनिट बसवून या विद्यार्थिनीच्या आधारकार्डमध्ये दुरुस्ती करण्यात आली. त्यात यश न मिळाल्यास युआयडी मुंबई कार्यालयाकडेच धाव घ्यावी लागणार आहे.विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ही अडचण सोडविण्यासाठी दाखविलेल्या सहृदयतेचे कौतुक होत आहे.पालकांनी घेतली प्रशासनाकडे धाववृद्ध महिलेला तर आधारची गरज भासली नाही. मात्र सध्या १२वीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीला मात्र ‘नीट’ परीक्षेच्या नोंदणीसाठी आधारची गरज असल्याने त्याचा वापर करावा लागला. मात्र ठसे बदल असल्याने त्या मुली ऐवजी वृद्धेचे आधारकार्ड येत होते. त्यामुळे विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान होण्याची भिती निर्माण झाली. याबाबत पालकांनी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली.