शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

जळगाव जिल्ह्यातील मनवेल येथे बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 21:53 IST

मनवेल (ता.यावल) येथील शुभांगी भगवान पाटील (वय १८) या बारावीच्या विद्यार्थिनीने राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी साडे सात वाजता घडली. बारावीची परीक्षा सुरु आहे व फक्त एकच पेपर बाकी असताना शुभांगी हिने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

ठळक मुद्दे राहत्या घरात घेतला गळफासजळगाव येथे रुग्णालयात आणत असताना रस्त्यातच झाला मृत्यूपरिक्षेच्या तणावातून आत्महत्या केल्याचा संशय

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१५  : मनवेल (ता.यावल) येथील शुभांगी भगवान पाटील (वय १८) या बारावीच्या विद्यार्थिनीने राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी साडे सात वाजता घडली. बारावीची परीक्षा सुरु आहे व फक्त एकच पेपर बाकी असताना शुभांगी हिने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

याबाबत जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडे सात वाजता शुभांगी ही तिच्या खोलीत संस्कृत या विषयाचा अभ्यास करीत होती. अचानक तिने साडीने गळफास घेतला. हा प्रकार आई व वडीलांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने तिला ग्रामस्थ व नातेवाईकांच्या मदतीने जळगाव येथे हलविण्यात आले, मात्र रस्त्यातच तिची प्राणज्योत मालवली. जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी शुभांगीला मृत घोषीत केले.चोपडा येथे आत्याकडे शिक्षणशुभांगी ही चोपडा येथे आत्याकडे शिक्षण घेत होती. महात्मा गांधी महाविद्यालयाची ती विद्यार्थिनी होती. परीक्षा काळात काही दिवसाच्या अंतरात पेपर असल्याने ती मनवेल येथे येत होती. पेपरच्या एक दिवस आधी ती चोपडा येथे जायची. शनिवारी संस्कृतचा पेपर असल्याने ती घरीच होती. शुभांगी हिने आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट झालेले नाही. बारावीच्या परीक्षेच्या तणावामुळे आत्महत्या केली असावी अशी एक शक्यता नातेवाईकांनी व्यक्त केली

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा