शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

हिंदी भाषा दिन : राष्ट्रगीतप्रमाणेच राष्ट्रभाषेचाही मान राखला जावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 12:09 IST

हिंदी भाषा दिनानिमित्त तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया, हिंदीशिवाय नाही पर्याय

जळगाव : हिंदीचा वापर वाढतोय मात्र, क्षेत्र मर्यादीत आहेत़़ जागतिक स्तरावर भारताच्या संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी हिंदीशिवाय पर्याय नाही, म्हणून राष्ट्रगीत व राष्ट्रध्वजाप्रमाणेच राष्ट्रभाषेचाही सन्मान केला जावा, असा सूर हिंदीच्या अभ्यासकांनी व्यक्त केला आहे़ हिंदी भाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘लोकमत’ला प्रतिक्रिया दिल्या़ आपल्याला इंग्रजीचे ज्ञाने असणे जसे आवश्यक आहे,त्याप्रमाणे जीवनात यश मिळवायचे असेल तर राजभाषा ही शिकलीच पाहिजे. कारण आपल्या देशाची भाषा आणि संस्कृती महत्वाची मानली जाते , हिंदी भाषेचा प्रयोग खूप वाढला क्षेत्र मात्र मर्यादित आहेत़ ते व्यापक व्हायला हवेते़ व्यापार, तंत्रज्ञान या क्षेत्रात आजही इंग्रजीचा मोठा वापर होतो़ हिंदी भाषा व्यापारात व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात यायला हवी़ उच्च शिक्षणकात केवळ साहित्यिकाचे अध्ययन पुरेसे नाही, त्या व्यतिरिक्त हिंदीला कामकजची भाषा, व्यावहारीक भाषाच्या रूपात शिकविणे गरजेचे आहे़ - डॉ़ तेजपाल चौधरी, हिंदीचे सेवानिवृत्त प्राध्यापक हिंदीसाठी सध्या पोषक वातावरण आहे़ राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रचार प्रसार होतोय़ आता वैश्विक स्तरावर मान्यता मिळणे ही राष्ट्र अभिमानाची बाब आहे़ हिंदीच्या प्रचार प्रसारासाठी वडिलांनही खारीचा वाटा उचलला आहे़ आऱ आऱ शाळेत वर्ग चालायचे, हिंदीसाठी सकारात्मक वातावरण आहे़ विद्यार्थ्यांनी भाषेकडे वळणे ही गरज आहे़ भाषा दुर्लक्षित होऊ नये म्हणून विद्यार्थ्यानी भाषेमध्ये पीएच़डी करावी, अध्ययन करावे़ - डॉ. उषा शर्मा, आकाशवाणीच्या सेवानिवृत्त उद्घोषिका संविधान सभेने १४ सप्टेंबर १९४९ मध्ये हिंदीला राजभाषा म्हणून घोषित केले़ आजही हिंदीला तिचं पद मिळालेलं नाही़ राष्ट्रीय, सामाजिक व वैश्विक एकतेसाठी हिंदी खूप मोठ्या प्रमाणावर काम करते आहे़ जागतिक स्तरावर हिंदी नेण्याचा प्रयत्न होत आहे़ मात्र देशात हिंदीची दयनिय अवस्था आहे़ इंग्रजी शाळांचे पेव सुटले असताना राष्ट्रभाषा असलेल्या हिंदीला गौण समजलं जातय़ जगाला आपल्या संस्कृतिची ओळख करून द्यायची असेल तर हिंदी शिवाय पर्याय नाही़ राष्ट्रगीत व राष्ट्रध्वजाप्रमाणेच राष्ट्रभाषेचाही मान राखला गेला पाहिजे़ -प्रा. डॉ़ सुरेश तायडे

टॅग्स :Jalgaonजळगाव