शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

बळीराजा सुखावला : जळगाव जिल्ह्यात दमदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 12:42 IST

तब्बल बावीस दिवससांच्या दडी नंतर चांगला पाऊस

ठळक मुद्देकोमेजलेल्या पिकांना तरारीदडीमुळे ३० टक्के नुकसान

जळगाव : स्वातंत्रदिन साजरा होताच सुरू झालेल्या पावसाने दुसऱ्या दिवशी १६ आॅगस्ट रोजी जळगाव जिल्ह्यात पहाटेपासून दमदार पावसाला सुरूवात झाली. यामुळे कोमेजलेल्या पिवळट शेतशिवाराने पुन्हा हिरवा शालू परीधान करण्यास मदत होण्यासह दुष्काळाच्या शक्यतेत सापडलेला बळीराजा आनंदाने सुखावला आहे. तब्बल बावीस दिवसांच्या दडीनंतर आलेल्या या पाऊसामुळे शेतकºयांना मोठा आधार झाला. त्यामुळेच आनंदलेला बळीराजा या पावसाला संजिवनी देणारा आधार पाऊस असे म्हणत आहेत.जळगाव शहरात सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. दुपारपर्यंत सूर्यदर्शनही झालेले नव्हते.जिल्ह्यात सर्वाधिक पेरा असलेल्या कपाशी पिकांचे बोंडे पक्वतेकडे, मक्का फुलोºयात, उडीद, मूग, चवळी,भरणी व तोडणीवर असतानाच पावसाने गेल्या २३ जुलै पासून दडी मारली होती. सततच्या धुक्कट व दमट वातावरणाने पिके पिंगट पडत होते व रोगराई वाढत होती. फुलोºयातील मका कोमेजून वाकत होता. शेतीजन्य खर्चाची मशागत कामे निंदनी, कोळपणी, फवारणी, नियमीत करावीच लागत होती. दुष्काळाचे सावट व खर्चाचा बोजा यामुळे शेतकरी हतबल झाला होता. या गंभीर स्थितीत धाऊन आलेला हा पाऊस शेतकरींसाठी संजिवणीच ठरला असून एक मोठा आधार व हंगामाची आशा पल्लवीत झाली आहे.रावेर तालुक्यातील पाल परिसरताली सुकी नदीला पूर आला. यावल तालुक्यातही पावसाने दमदार हजेरी लावली. पाचोरा येथे अर्धा तास पाऊस झाला. या शिवाय जामनेर तालुक्यातही सर्वत्र पाऊस आहे.

टॅग्स :RainपाऊसJalgaonजळगाव