शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

जळगाव जिल्ह्यात कर्जमाफीची ११ वी हिरवी यादी जाहीर होताच शासनाकडून रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 13:10 IST

याद्यांचा घोळ दीड वर्षांपासून सुरुच

ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनायाद्यांवरील खर्च पाण्यात

जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना म्हणजेच कर्जमाफीच्या याद्यांचा घोळ योजना जाहीर झाल्यानंतर दीड वर्षानंतरही सुरूच आहे. अद्यापही सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही. जिल्ह्यातील चार हजार ९१९ शेतकºयांसाठी १७ कोटी ४८ लाख १३ हजार ५०४ रुपयांची कर्जमाफी मंजूर झाल्याची ११वी हिरवी यादी दोन-तीन दिवसांपूर्वी जाहीर होताच सोमवारी ती तातडीने रद्दही करण्यात आली आहे.जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शासनाकडून (महाआॅनलाईनकडून) ही यादी येत असते. त्यांच्याकडून यादी रद्द झाल्याबाबत अद्याप कळविण्यात आलेले नाही. त्यामुळे याबाबत सध्यातरी काही सांगता येणार नाही, असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.तालुकानिहाय विभाजन सुरू असतानाच यादी रद्दआतापर्यंत १० हिरव्या याद्या (ग्रीन लिस्ट) जिल्हा उपनिबंधक कार्यालय व जिल्हा बँकेला प्राप्त झाल्या असून त्यातील शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. यादी प्राप्त झाली की तिची प्रिंट जिल्हा बँक काढून ती तालुकानिहाय विभागून लेखापरीक्षकांना देतात. ते खातेनिहाय तपासणी करून ती यादी बँकेला देतात. त्यानुसार बँक संबंधित शेतकºयांच्या खात्यावर पैसे वर्ग करते. त्यानुसार ११ वी हिरवी यादी दोन-तीन दिवसांपूर्वीच प्राप्त झाली होती. जिल्हा बँकेकडून त्याची प्रिंट काढून तालुकानिहाय विभाजन सुरू असतानाच ती यादी रद्द झाली.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव