शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

खुशखबर...यंदा जळगावकरांवर नाही जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 19:05 IST

जळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात जुलैपर्यंत पुरेल एवढा जलसाठा

ठळक मुद्देगेल्या वर्षाच्या तुलनेत जलसाठ्यात घटउन्हाची दाहकता जास्त असल्याने भूजल पातळीत होत आहे घटमनपा पाणी पुरवठा विभागाने घेतला वाघूरच्या जलसाठ्याचा आढावा

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.३ - शहराला पाणी पुरवठा करणाºया वाघूर धरणात सध्यस्थितीला ४८ टक्के जलसाठा शिल्लक असून, जळगावकरांना जुलैपर्यंत पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार नाही अशी शक्यता आहे.दोन दिवसाआडच पाणी पुरवठा सुरु राहणारशहरात सध्या दोन दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याची माहिती मनपा पाणी पुरवठा अभियंता डी.एस.खडके यांनी दिली. वाघूर धरणात सध्या पुरेसा जलसाठ्यामुळे जुलैपर्यंत तरी पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार नाही. दोन दिवसाआडच पाणी पुरवठा सुरु राहणार आहे. उन्हाची दाहकता यंदा जास्त असल्याने भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. त्या दृष्टीने मनपा पाणी पुरवठा विभागाने वाघूर धरणातील जलसाठ्याचा नुकताच आढावा घेतला.गेल्या वर्षाच्या तुलनेत घटसध्यस्थितीला पुरेसा जलसाठा वाघूरमध्ये असला तरी, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा २० टक्कयांची घट दिसून येत आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात धरणात ७८ टक्के जलसाठा होता. मात्र, यंदा केवळ ४८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा तापमानाचे प्रमाण जास्त असल्याने जलसाठ्यात घट होत असल्याचा अंदाज मनपा पाणी पुरवठा विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. 

टॅग्स :JalgaonजळगावWaterपाणी