शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

खुशखबर...यंदा जळगावकरांवर नाही जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 19:05 IST

जळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात जुलैपर्यंत पुरेल एवढा जलसाठा

ठळक मुद्देगेल्या वर्षाच्या तुलनेत जलसाठ्यात घटउन्हाची दाहकता जास्त असल्याने भूजल पातळीत होत आहे घटमनपा पाणी पुरवठा विभागाने घेतला वाघूरच्या जलसाठ्याचा आढावा

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.३ - शहराला पाणी पुरवठा करणाºया वाघूर धरणात सध्यस्थितीला ४८ टक्के जलसाठा शिल्लक असून, जळगावकरांना जुलैपर्यंत पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार नाही अशी शक्यता आहे.दोन दिवसाआडच पाणी पुरवठा सुरु राहणारशहरात सध्या दोन दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याची माहिती मनपा पाणी पुरवठा अभियंता डी.एस.खडके यांनी दिली. वाघूर धरणात सध्या पुरेसा जलसाठ्यामुळे जुलैपर्यंत तरी पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार नाही. दोन दिवसाआडच पाणी पुरवठा सुरु राहणार आहे. उन्हाची दाहकता यंदा जास्त असल्याने भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. त्या दृष्टीने मनपा पाणी पुरवठा विभागाने वाघूर धरणातील जलसाठ्याचा नुकताच आढावा घेतला.गेल्या वर्षाच्या तुलनेत घटसध्यस्थितीला पुरेसा जलसाठा वाघूरमध्ये असला तरी, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा २० टक्कयांची घट दिसून येत आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात धरणात ७८ टक्के जलसाठा होता. मात्र, यंदा केवळ ४८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा तापमानाचे प्रमाण जास्त असल्याने जलसाठ्यात घट होत असल्याचा अंदाज मनपा पाणी पुरवठा विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. 

टॅग्स :JalgaonजळगावWaterपाणी