शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

खुशखबर...यंदा जळगावकरांवर नाही जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 19:05 IST

जळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात जुलैपर्यंत पुरेल एवढा जलसाठा

ठळक मुद्देगेल्या वर्षाच्या तुलनेत जलसाठ्यात घटउन्हाची दाहकता जास्त असल्याने भूजल पातळीत होत आहे घटमनपा पाणी पुरवठा विभागाने घेतला वाघूरच्या जलसाठ्याचा आढावा

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.३ - शहराला पाणी पुरवठा करणाºया वाघूर धरणात सध्यस्थितीला ४८ टक्के जलसाठा शिल्लक असून, जळगावकरांना जुलैपर्यंत पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार नाही अशी शक्यता आहे.दोन दिवसाआडच पाणी पुरवठा सुरु राहणारशहरात सध्या दोन दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याची माहिती मनपा पाणी पुरवठा अभियंता डी.एस.खडके यांनी दिली. वाघूर धरणात सध्या पुरेसा जलसाठ्यामुळे जुलैपर्यंत तरी पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार नाही. दोन दिवसाआडच पाणी पुरवठा सुरु राहणार आहे. उन्हाची दाहकता यंदा जास्त असल्याने भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. त्या दृष्टीने मनपा पाणी पुरवठा विभागाने वाघूर धरणातील जलसाठ्याचा नुकताच आढावा घेतला.गेल्या वर्षाच्या तुलनेत घटसध्यस्थितीला पुरेसा जलसाठा वाघूरमध्ये असला तरी, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा २० टक्कयांची घट दिसून येत आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात धरणात ७८ टक्के जलसाठा होता. मात्र, यंदा केवळ ४८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा तापमानाचे प्रमाण जास्त असल्याने जलसाठ्यात घट होत असल्याचा अंदाज मनपा पाणी पुरवठा विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. 

टॅग्स :JalgaonजळगावWaterपाणी