१५ तालुक्यांचे भवितव्य धोक्यात
By Admin | Updated: January 28, 2015 13:47 IST2015-01-28T13:47:07+5:302015-01-28T13:47:07+5:30
: केंद्र सरकारच्या पार-तापी-नर्मदा लिंक योजना तयार करून नार-पार खोर्यातील ३२ टी.एम.सी. पाणी दक्षिण गुजरातनजीक सौराष्ट्र व कच्छ भागात नेण्याचे नियोजन सुरू आहे.

१५ तालुक्यांचे भवितव्य धोक्यात
जळगाव : केंद्र सरकारच्या पार-तापी-नर्मदा लिंक योजना तयार करून नार-पार खोर्यातील ३२ टी.एम.सी. पाणी दक्षिण गुजरातनजीक सौराष्ट्र व कच्छ भागात नेण्याचे नियोजन सुरू आहे. तसे झाले तर १५ तालुक्यांचे भवितव्य धोक्यात येईल. याविरोधात २८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे, अशी माहिती अँड. विश्वासराव भोसले यांनी पत्रपरिषदेत दिली. |