शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

चौथ्या फेरीसाठी २१३ विद्यार्थी ठरले पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 22:14 IST

जळगाव - शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांच्या प्रवेशासाठी चौथ्या फेरीची ड्रा सोमवारी काढण्यात ...

जळगाव- शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांच्या प्रवेशासाठी चौथ्या फेरीची ड्रा सोमवारी काढण्यात आला़ यामध्ये रिक्त जागांवर २१३ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पात्र ठरविण्यात आले असून त्यांच्या पालकांना एसएमएस मोबाईलवर पाठविण्यात आलेले आहेत़आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवर दरवर्षी जुलैच्या अखेपर्यंत शेवटची लॉटरी निघून प्रवेशप्रक्रिया जवळपास पूर्ण होते. परंतु, यावर्षी आॅगस्ट महिना उलटूनही केवळ तीनच फेºया झाल्या असून उपलब्ध ३ हजार ७१७ जागांपैकी २ हजार ६९९ जागांवर विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले होते तर १ हजार १८ जागा रिक्त राहिल्या होत्या़ त्यानंतर तब्बल ४४ दिवसांच्या खंडानंतर शिक्षण विभागाला चौथी फेरी घेण्यासाठी मुहूर्त सापडला़ त्यानुसार सोमवारी पुणे येथे चौथी फेरीची सोडत काढण्यात आली़ त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील २१३ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पात्र ठरविण्यात आले आहे़ दरम्यान, या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवेश निश्चित करण्याबाबत एसएमएस पाठविण्यात आले असून ज्या विद्यार्थ्यांना एसएमएस मिळाले नाही, त्या पालकांनी संकेतस्थळावर जाऊन पाल्य पात्र ठरला आहे, की नाही पडताळणी करावी, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आलेले आहे़ दरम्यान, पालकांना बुधवारपासून विद्यार्थ्यांचे शाळेत प्रवेश निश्चित करता येणार आहे़ २१ सप्टेंबरपर्यंत पालकांना मुदत देण्यात आली आहे़

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव