शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चौथ्या फेरीसाठी २१३ विद्यार्थी ठरले पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 22:14 IST

जळगाव - शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांच्या प्रवेशासाठी चौथ्या फेरीची ड्रा सोमवारी काढण्यात ...

जळगाव- शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांच्या प्रवेशासाठी चौथ्या फेरीची ड्रा सोमवारी काढण्यात आला़ यामध्ये रिक्त जागांवर २१३ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पात्र ठरविण्यात आले असून त्यांच्या पालकांना एसएमएस मोबाईलवर पाठविण्यात आलेले आहेत़आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवर दरवर्षी जुलैच्या अखेपर्यंत शेवटची लॉटरी निघून प्रवेशप्रक्रिया जवळपास पूर्ण होते. परंतु, यावर्षी आॅगस्ट महिना उलटूनही केवळ तीनच फेºया झाल्या असून उपलब्ध ३ हजार ७१७ जागांपैकी २ हजार ६९९ जागांवर विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले होते तर १ हजार १८ जागा रिक्त राहिल्या होत्या़ त्यानंतर तब्बल ४४ दिवसांच्या खंडानंतर शिक्षण विभागाला चौथी फेरी घेण्यासाठी मुहूर्त सापडला़ त्यानुसार सोमवारी पुणे येथे चौथी फेरीची सोडत काढण्यात आली़ त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील २१३ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पात्र ठरविण्यात आले आहे़ दरम्यान, या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवेश निश्चित करण्याबाबत एसएमएस पाठविण्यात आले असून ज्या विद्यार्थ्यांना एसएमएस मिळाले नाही, त्या पालकांनी संकेतस्थळावर जाऊन पाल्य पात्र ठरला आहे, की नाही पडताळणी करावी, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आलेले आहे़ दरम्यान, पालकांना बुधवारपासून विद्यार्थ्यांचे शाळेत प्रवेश निश्चित करता येणार आहे़ २१ सप्टेंबरपर्यंत पालकांना मुदत देण्यात आली आहे़

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव