शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

चारा,पाण्याअभावी चार गायी दगावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 7:03 PM

भोरस येथील घटना : शेतकरी संकटात

आडगाव, ता.चाळीसगाव : येधून जवळच असलेल्या देवळी येथे वास्तव्यास असलेले पोपट नगा काठेवाडी यांच्या ४ गायी पाण्याअभावी मृत्युमुखी पडल्याची घटना ताजी असतांना भोरस बु.येथील शेतकरी भैय्यासाहेब परभत पाटील यांच्या ६ रोजी दोन गायी व ७ रोजी दोन भाकड वासऱ्या चारा व पाण्याअभावी मरण पावल्या. गोठ्यात बांधलेली चारही जनावरे अचानक गेल्याने शेतकºयासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.परीसरात चारा व पाण्याने उग्र रुप धारण केले आहे. सोन्यापेक्षाही चाºयाला किंमत आल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.चारा बरोबर पाण्याचेही संकट उभे राहिल्याने आता जनावरे जगवावी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. गुरे जगविण्यासाठी बरेच शेतकरी चारा व पाण्याच्या शोधासाठी वणवण भटकत आहे.अपूर्ण चारा व पाण्याअभावी गुरांवर साथीचे रोग येवून तीव्र उंन्हामुळे जनावरे मृत्युमुखी पडत आहेत.गुरांच्या किंमती पेक्षाजास्त चारा व पाण्यावर खर्च करावा लागत असल्याने व ऐवढे करूनही गोठा रिकामा झाल्याने मी पूर्ण हताश झालो आहे असे भैय्यासाहेब पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलतांना आपल्या अश्रूंना वाट करून दिली.