शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

भुकेल्यांना अन्न, वंचितांना शिक्षण देणारा अवलिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 13:07 IST

आनंद सुरवाडे  जळगाव : गरीबी व हलाखीच्या परिस्थितीने अनेक पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवत नसल्याची बाब समोर आली व ...

आनंद सुरवाडे जळगाव : गरीबी व हलाखीच्या परिस्थितीने अनेक पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवत नसल्याची बाब समोर आली व त्यांच्यासाठी काहीतरी करावे, हा विचार मनात घेऊन वंचितांना शिक्षण देण्याचा विडा उचलला व आज १३ मुले दत्तक घेतली, अनेकांना क्लासेसच्या माध्यमातून शिक्षण दिले व आठ मुले आॅलिम्पियाडमध्ये सुवर्णपदकाची विजेतीही ठरली़ २४ वर्षाच्या अविनाश जावळे या तरूणांने अगदी कमात केलेले हे समाजकार्य आदर्श ठरले आहे़शनिपेठ भागातील रहिवासी असलेल्या अविनाश जावळे या तरूणाने डिएडचे शिक्षण घेतले आहे़ या शिक्षणाचा खरा उपयोग गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व्हावा, हे ध्येय मनाशी बाळगून अविनाशने वाढदिवसाला अशा गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च भागविण्याचे ठरविले़ हा खर्च शाळेतील मुख्याध्यापकांकडे तो सुपूर्द करतो, अशा पद्धतीने त्याने १३ विद्यार्थी दत्तक घेतले़ यासह तो क्लासेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून मनोरंजक पद्धतीने शिक्षण देत आहे़ लहान वयातच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची ओढ लागावी म्हणून सामान्य ज्ञानाचे धडे तो देत असतो़ आॅडीओच्या माध्यमातून तो हे शिक्षण देत आहे़ आगामी काळात गणिते कशी सोडवावीत, पाढे लवकर कसे लक्षात ठेवावे, यासंदर्भात एक पुस्तक लिहीणार असल्याचा मानसही त्याने व्यक्त केला.गेल्या दीड वर्षांपासून अविनाश हा त्याचे बंधू धिरज जावळे, सुलतान पटेल व धनंजय सोनवणे यांच्या सहकार्याने साठ वर्ष व त्यावरील गरीब निराधार व गरजूंना अन्नदान करीत आहे़ पत्र्या हनुमान मंदिर, रेल्वेस्थाक, बसस्थानक आदी ठिकाणी बाहेर रस्त्यावर असलेल्या गरजू लोकांना या व्हॅनमधून अन्न पोहचविले जाते़ एखाद्या समारंभातील शिल्लक अन्न घेऊन ते वाटप करण्यात येते, ज्या दिवशी समारंभ नसतो त्यादिवशी अन्नसाखळीच्या माध्यमातून हा अन्नपुरवठा केला जातो़ मात्र, गेल्या दीड वर्षापासून नित्यनियमाने भुकेल्या गरजुंचे पोट भरण्याचे आदश कार्य या फूड बँकेच्या माध्यमातून होत आहे़तरूणांनी आपल्यातील कौशल्याचा उपयोग समाजातील गरजू, निराधारांच्या उद्धरासाठी करावा, वंचितांना शिक्षण द्यावे, तेव्हा त्या कौशल्याचा समाजहितासाठी व देशहितासाठी उपयोग होणे गरजेचे आहे़-अविनाश जावळे, निस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान, उपमुख्याध्यापक, पाळधी स्कूल

टॅग्स :Jalgaonजळगाव