शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

मुंबईहून विमान पोहचले जळगावात तब्बल ३ तास उशिरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 7:47 PM

पहिल्याच दिवशी झाली प्रवाशांची प्रचंड गैरसोय

ठळक मुद्दे२० एप्रिलपासून पुन्हा विमानसेवा सुरूपहिल्याच दिवशी मुंबईहून विमान सुमारे पावणेचार तास उशिरामंगळवारी दुपारी १२.३० वाजता हे विमान प्रवासी घेऊन मुंबईला रवाना

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२४ : गेल्या काही दिवसांपासून बंद पडलेली जळगाव-मुंबई विमानसेवा शुक्रवार, २० एप्रिलपासून पुन्हा सुरू झाली. मात्र मुंबईहून येणारे विमान पहिल्या दिवसापासून उशिरा येत आहे. मंगळवारीही तब्बल तीन तास उशिराने म्हणजे दुपारी १२.१५ वाजता हे विमान जळगावला पोहोचले. त्यामुळे नियोजित वेळेपेक्षा दीड तास उशिराने म्हणजेच १२.३० वाजता मुंबईकडे रवाना झाले.कंपनीने वेबसाईटवर जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार मुंबईहून सकाळी ७.४० वाजता निघालेले विमान जळगावला ९.१५ ला पोहोचेल, तर जळगावहून मंगळवार, बुधवार व गुरुवार असे तीन दिवस सकाळी ११.०५ वाजता निघून दुपारी १२.४५ वाजता मुंबईला पोहोचणार आहे. तर शुक्रवार, शनिवार व रविवार असे आठवड्यातील तीन दिवस दुपारी २.३० वाजता जळगावहून प्रवासी घेऊन हे विमान मुंबईला दुपारी ४.०५ ला पोहोचेल.२० एप्रिलपासून पुन्हा विमानसेवा सुरू झाली. त्या पहिल्याच दिवशी मुंबईहून विमान सुमारे पावणेचार तास उशिरा पोहोचले. तर मंगळवारी तीन तास उशिराने म्हणजे १२.१५ वाजता हे विमान जळगावला पोहोचले. त्यामुळे मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांची तर गैरसोय झालीच, शिवाय जळगावहून मुंबईला ११.०५ला हे विमान निघणार असल्याने ते प्रवासीही जळगाव विमानतळावर येऊन थांबले होते. त्यांनाही दीड तास ताटकळावे लागले. दुपारी १२.३० वाजता हे विमान प्रवासी घेऊन मुंबईला रवाना झाले.

टॅग्स :JalgaonजळगावAirportविमानतळ