शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शिरसोली परिसरातील शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 21:24 IST

शेतकऱ्यांना सावरण्यासाठी सरकारने त्वरीत मदत करण्याची मागणी

शालिग्राम पवार ।शिरसोली ता.जळगाव : परीसरात अतिवृष्टी झाल्याने तोंडाशी आलेल्या ज्वारी, मका, सोयाबीन, कपाशी या पिकांचे अतोनात नुकसान होऊन हाती आलेल्या पिकांना कोंब येऊन चाराही सडला आहे. या परीस्थीती ने बाप भिक मागु देईना आई जेवु घालेना अशी स्थीती झाल्याने शेतकरी पुर्णपणे खचला असुन त्याला शासनाने नव्याने ऊभारी देण्यासाठी सरकारने त्वरीत मदत करण्याची मागणी केली आहे.परीसरात मागील वर्षी कोरडा दुष्काळ व यंदा अतिवृष्टी यामुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले असून मागचे कर्ज फीटत नाही तो पर्यंत नव्याने कर्जाचा डोंगर ऊभा राहीला आहे.यंदा पावसाळा सुरवाती पासुनच चांगला असल्याने पीक ज्वारी, मका, सोयाबीन, कपाशी व फुले ही पिके चांगल्या पैकी बहरली होती.यंदा आपले दारीद्र्य दूर होणार अशी अशा असताना ऐन पीक काढणीला आली असताना सलग पंधरा दिवस पाऊस सुरु राहील्याने कापणीला आलेल्या पिकांना कोंब फुटुन चाराही पुर्ण पणे सडला आहे. या नुकसानामुळे शेतकरी पुरता खचला आहे. मुली बाळींचे शिक्षण, घेतलेले पीक कर्ज कसे फेडावे या विवंचनेत शेतकरी सापडला असुन त्याला शासनाने सरसकट कर्ज माफी करुन झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी शेतकरीवर्गातून केली जात आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव