शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

कानळदा येथील शेतक-याने नैराश्यातून शेतात केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 17:14 IST

कर्ज आणि मुलांच्या लग्नाच्या चिंतेतून उचलले टोकाचे पाऊल

ठळक मुद्देस्वत:च्या शर्टानेच जीवनयात्रा संपविलीजळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंदमंगळवारी रात्रभर परत न आल्याने कुटुंबियांनी घेतला शोध

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.७ : तालुक्यातील कानळदा येथील सुभाष धुडकू पाटील (वय ४८ ) या शेतकºयाने गावाच्या बाहेर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी पावणे सात वाजता उघडकीस आली. मुलीच्या लग्नाचे कर्ज तसेच दोन मुलांचे लग्न झालेले नसल्याने आलेल्या नैराश्यातून पाटील यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सुभाष पाटील हे मंगळवारी सायंकाळी साडे सात वाजता बाहेर जाऊन येतो असे सांगून घराबाहेर पडले. रात्रभर ते घरी आलेच नाहीत. बुधवारी सकाळी गावाच्या बाहेर हेमराज आनंदा राणे यांच्या शेतात पाटील यांनी गळफास घेतल्याचे रस्त्याने जाणाºया लोकांना आढळून आले. स्वत:च्या शर्टानेच पाटील यांनी गळफास घेतला होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलीस पाटील नारायण गोकुळ पाटील यांनी तालुका पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी व सहकाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. तेथे डॉक्टरांनी मृत घोषीत केले.

टॅग्स :JalgaonजळगावSuicideआत्महत्या