शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

कच्चे रस्ते असलेले तालुक्याचे शहर एरंडोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2020 7:14 PM

सामान्यपणे तालुक्याच्या शहरात सर्वत्र पक्के रस्ते असतात.

एरंडोल : सामान्यपणे तालुक्याच्या शहरात सर्वत्र पक्के रस्ते असतात. एवढेच नव्हे तर ग्रामीण भागात खेडोपाडी गावांतर्गत रस्ते पक्के झाले आहेत. मात्र एरंडोल येथे अजूनही नवीन वसाहतींमध्ये रस्ते कच्चे असल्याचे दिसून येते. सुमारे आठ ते दहा हजार लोकसंख्या असलेल्या या वसाहतींमध्ये कच्चे रस्ते असल्यामुळे अनेक अडचणींना रहिवाशांना सामोरे जावे लागते.एरंडोल हे तालुक्याचे खेडे वजा शहर आहे. गेल्या ४५ वर्षात येथे अनेक नवीन वसाहती अस्तित्वात आल्या. त्यात मूळ शहरालगत असलेल्या रामचंद्र नगर, पद्मावती पार्क व सावतामाळी नगर या भागात अजूनही मातीचे रस्ते आहेत. तसेच आनंद नगर, गुरुकुल कॉलनी, साने गुरुजी कॉलनी, अष्टविनायक कॉलनी, इंद्रप्रस्थ नगर, काशी पुनमचंद नगर, ओम नगर, आदर्श नगर, हनुमान नगर या शहराच्या पश्चिम भागात कच्चा रस्त्यांमुळे रहिवासी जाम वैतागले आहेत.शहराच्या पूर्व भागात न्यू लक्ष्मी नगर, हिंगलाज कॉलनी, गणपती नगर, शंकर नगर, हरिओम नगर, न्यू साईनगर, प्रभा नगर या नवीन वसाहतींमध्ये बुद्धा कच्चा रस्त्यांची समस्या नागरिकांना भेडसावत आहे.विशेष हे की नवीन वसाहतींमधील रहिवाशांनी वेळोवेळी रस्ते पक्के करण्यासंदर्भात नगरपालिका प्रशासनाला निवेदने दिली आहेत, असे नागरिकांनी सांगितले.विशेषतः पावसाळ्यात चिखलातुन पाण्याची डबकी यातून नागरिकांना वृद्धांना शाळकरी मुलांना मार्ग काढावा लागतो.ह्यहरवली वाट ,सापडेना चाल, तरी म्हणा नव्या शतकाकडे वाटचालह्ण अशा संतप्त आशयाच्या प्रतिक्रिया पावसाळ्यामध्ये या नवीन वसाहतींमधील नागरिकांच्या ऐकायला मिळतात. आमच्या पेक्षा खेड्यातील लोक बरे कारण खेडोपाडी गावात पक्के रस्ते झाले आहेत पण एरंडोल हे तालुक्याचे नगरपालिकेचे कार्यक्षेत्राचे शहर असूनही याठिकाणी कच्चा रस्त्याची समस्या भेडसावत आहे ही मोठी दुर्दैवाची बाब आहे, असा सूर उमटत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाErandolएरंडोल