शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

जलपुनर्भरणातून तालुक्याची टंचाई दूर करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 20:34 IST

चोपडा : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ या संस्थेने शिक्षणा बरोबरच सामाजिक बांधिलकी व पर्यावरण रक्षणाचा वसा घेतला आहे. ...

चोपडा : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ या संस्थेने शिक्षणा बरोबरच सामाजिक बांधिलकी व पर्यावरण रक्षणाचा वसा घेतला आहे. शहर व परिसरात ठिकठिकाणी जलपुनर्भ रण प्रयोगांद्वारे जलसंकटावर मात करण्यासाठी संस्थेअंतर्गत सर्व घटकांना कटिबद्ध केले आहे.गेल्या काही वर्षांपासून अल्प पर्जन्यमानाच्या स्थितीमुळे शहर व तालुक्यातील जनता टंचाईच्या झळा सोसत आहे. भविष्यात या स्थितीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून त्पावसाचा प्रत्ेक थेंब वाया नघालवता तो जमिनीत जि जिरविण्याचा संकल्प करीता संस्थेअंतर्गत सर्व इमारतींवरील पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे जमिनीत जिरवण्यात येत आहे. तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यासह राज्यात महात्मा गांधी शिक्षण मंडळाने एक आदर्श निर्माण केला आहे.तालुक्यासह ग्रामीण भागातील पाणी पातळी वाढविण्यासाठी वेगवेगळे उपाय सर्व स्तरांतून होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबविला जात आहे. मंडळाने विविध विभागांच्या इमारतींच्या छतावरील पाणी परिसरात बंद पडलेल्या सात कूपनलिका व विहिरींमध्ये उतरवल्याने त्यांचे पनर्भरण होत आहे. त्यासाठी संस्थेकडून दहा लाख रुपये खर्च करून यंत्रणा बसविण्यात आली. यामुळे भूगर्भार्तील पाण्याची पातळी वाढण्यात निश्चित मदत होणार आहे.