शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

अत्यल्प भावामुळे ताटातील टोमॅटो फेकले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 18:37 IST

भाजीची चव वाढविणाºया टोमॅटोची भाव उतरल्याने ताटातील टोमॅटो रस्त्यावर फेकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.

ठळक मुद्देजळगाव-औरंगाबाद रस्त्यावर फेकले टोमॅटो रस्त्यावरदोन रुपये किलो भावामुळे शेतकऱ्यांनी फेकले टोमॅटोजगाचा पोशिंदा भाव नसल्याने झाला हवालदिल

पाळधी, ता.जामनेर - भाजीची चव वाढविणाºया टोमॅटोची भाव उतरल्याने ताटातील टोमॅटो रस्त्यावर फेकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. दोन रुपये किलोने विक्री होत असलेल्या टोमॅटोचा उत्पन्न खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.सद्या बाजारात भाजी पाल्याची, व फळभाज्यांची आवक वाढल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. शेतकºयांचा उत्पादन खर्चदेखील निघत नसल्याने शेतात पिकविलेल्या मालाचे काय करावे असा प्रश्न त्यांच्या समोर आहे. पाळधी येथे जळगाव-औरंगाबाद रस्त्यावर एका शेतकºयाने टोमॅटोला भाव मिळत नसल्याने टेम्पोभर टोमॅटो रस्त्याच्या कडेला फेकून दिले. सद्दा टोमॅटोला किरकोळ बाजारात ५ रुपयेकिलो तर ठोक बाजारात किलोसाठी २ रुपये भाव आहे. त्यामुळे शेतकºयाने वैतागून टोमॅटो फेकून दिल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :JalgaonजळगावJamnerजामनेर